शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

बी.जे. खताळ पाटलांच्या १०२व्या जयंतीनिमित्त ग्रंथभेट उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:21 IST

१९६२ ते १९८५ या काळात संगमनेर तालुक्याचे आमदार म्हणून आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून खताळ यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात काम ...

१९६२ ते १९८५ या काळात संगमनेर तालुक्याचे आमदार म्हणून आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून खताळ यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात काम पाहिले. महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक प्रकल्प त्यांच्या काळात उभे राहिले. कमालीची शिस्त, प्रामाणिकपणा आणि तत्त्वनिष्ठा यामुळे त्यांची सर्वदूर एक वेगळी ओळख होती. खताळ यांच्या १०२व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी लिहिलेली वाळ्याची शाळा, अंतरीचे धावे, गांधीजी असते, तर गुलामगिरी, धिंड लोकशाहीची, माझे शिक्षक आणि लष्कराच्या विळख्यातील पाकिस्तान ही पुस्तके राज्यातील १०२ व्यक्ती आणि संस्थाना पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ.राजेंद्र खताळ, डॉ.संतोष खेडलेकर यांनी दिली. शहरातील पेटीट विद्यालयाचे ग्रंथपाल खंडू सांगळे, सुनील नवले यांना प्रातिनिधिक स्वरूपात खताळ यांनी लिहिलेली पुस्तके प्रदान करण्यात आली. डॉ.राजेंद्र खताळ. विजया खताळ. डॉ.संतोष खेडलेकर उपस्थित होते.