शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

वीजबिल माफीसाठी जामखेड महावितरण कार्यालयास ठोकले टाळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:44 IST

नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे २०० युनिटपर्यंतचे मागील ४ महिन्याचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे.

जामखेड : कोरोना साथीच्या या भीषण संकटांच्या काळात सर्वत्र रोजगार बंद झाले आहेत. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे २०० युनिटपर्यंतचे मागील ४ महिन्याचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे, या मागणीसाठी जामखेड येथे आम आदमी पक्षाच्या वतीने विद्युत कार्यालयासमोर आंदोलन करुन टाळे ठोकण्यात आले. 

     कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे. केंद्र सरकारकडून सामान्य माणसाला कोणतीही थेट मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आता त्वरित राज्यातील नागरिकांचा आर्थिक ताण हलका करण्याच्या दृष्टीने पावले उचलून त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने जामखेड येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा संयोजक संतोष नवलाखा, जामखेड संयोजक बजरंग सरडे, सुंदर परदेशी, अजय भोसले, गणेश गवसणे, स्वानंद कुलकर्णी, नंदु गंगावणे, सुनिल कांबळे, बापु कुलकर्णी, महेश बोरकर, ॲड. बिपीन वारे, वसीम खान, जिलानी शेख, समीर पठाण, कदिर पठाण, बाळु बळे, कांतीलाल कवादे,  बाळु सुर्वे, काका रायकर आदी या आंदोलनात सामील झाले होते.

शिवसेनेने निवडणुकीत तब्बल ३०० युनिट पर्यंतचे वीज बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते. १०० युनिटपर्यंत माफी विषयी उर्जा मंत्री बोलत होते. ते आश्वासन पाळलेलेच नाही. पण किमान या संकट काळात तरी त्याची आठवण ठेवत सामान्य जनतेचे वीज बिल माफ करावे.

-संतोष नवलाखा, जिल्हा संयोजक, आदमी पार्टी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडelectricityवीजmahavitaranमहावितरण