शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पंतप्रधान मोदींना हटविण्यासाठी अलिबाबा आणि चाळीस चोर एकत्र - देवेंद्र फडणवीस

By अण्णा नवथर | Updated: May 26, 2023 15:13 IST

अहमदनगर येथील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी भाजपचा पदाधिकारी संवाद मेळावा झाला

अहमदनगर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला महासत्ता बनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना पाठविण्यासाठी देशातील अलीबाबा आणि चाळीस चोर हे एकत्र येत आहेत अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर येथील पदाधिकारी मेळाव्यात केली.

अहमदनगर येथील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी भाजपचा पदाधिकारी संवाद मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय विखे माजी मंत्री राम शिंदे आदी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, हे चाळीस चोर कितीही एकत्रित आले, तरीही मोदीजींना हटवू शकत नाहीत. त्यांनी 2019 मध्ये देखील यांनी प्रयत्न करून पाहिला होता पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण त्यांच्याकडे एकही राष्ट्रीय नेता नाही. ममता बॅनर्जीची सभा जर अहमदनगर मध्ये ठेवली कोण येणार आहे. शरद पवारांची सभा मणिपूरला ठेवली तर तिकडे कोण जाणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही तोफ डागली. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये कोणाला कोणत्या खुर्चीवर बसायचे पासून सुरुवात आहे राज्यातील हे नेते कधीही एकत्र येऊ शकत नाही एकत्रित त्यांना फक्त एकच काम जमतं ते म्हणजे महा वसुली अशी काही फडणवीस यांनी यावेळी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस