शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
6
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
9
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
10
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
13
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
14
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
15
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
16
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
17
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
18
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
19
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
20
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

वृक्षसंवर्धन ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:20 IST

अहमदनगर : नगर तालुक्यातील देवगाव येथे ‘नाबार्ड’ने वातावरणातील बदलावर आधारित एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प राबवला आहे. गावामध्ये नवजीवन ...

अहमदनगर : नगर तालुक्यातील देवगाव येथे ‘नाबार्ड’ने वातावरणातील बदलावर आधारित एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प राबवला आहे. गावामध्ये नवजीवन प्रतिष्ठान व सामाजिक वनीकरण विभाग, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिन व हवामान दिन साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल डी. आर. जिरे म्हणाले, वाढत्या शहरीकरणामुळे वनक्षेत्र घटत आहे. सिमेंटची जंगले वाढत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला आहे. यामुळे वातावरणही बदलत चालले आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, त्याचा विपरीत परिणाम ऋतूमानावर होत आहे. त्यामुळे जल, जंगल, जमीन, जनावर आणि जीवन यांची यात विलक्षण हानी होत आहे. हे रोखण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे.

यावेळी ‘नवजीवन’चे राजेंद्र पवार, वनपाल ए. डी. बोरुडे, सरपंच संभाजी वामन, ‘जय किसान’चे संजयमास्तर वामन, सोमनाथ वामन, महेंद्र वामन, निखील शिंदे, मिठूभाऊ वामन, अजिनाथ बळे, जयेश गायकवाड आदी उपस्थित होते.

....................

फोटो -२४ जिरे

– डावीकडून महेंद्र वामन, सरपंच संभाजी वामन, सामाजिक वनीकरणचे ए.डी.बोरुडे, डी.आर.जिरे, नवजीवनचे राजेंद्र पवार, संजय मास्तर वामन