शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

दोषमुक्ततेसाठी आरोपींचा अर्ज

By admin | Updated: April 25, 2016 23:22 IST

अहमदनगर : जवखेडे हत्याकांडातील तिन्ही आरोपींनी गुन्ह्यातून दोषमुक्त करण्याबाबतचा अर्ज न्यायालायाकडे सादर केला आहे. त्यावर शुक्रवारी (दि.२९) सुनावणी होणार आहे.

अहमदनगर : जवखेडे हत्याकांडातील तिन्ही आरोपींनी गुन्ह्यातून दोषमुक्त करण्याबाबतचा अर्ज न्यायालायाकडे सादर केला आहे. त्यावर शुक्रवारी (दि.२९) सुनावणी होणार आहे. दरम्यान, तिघा आरोपींवर दोष निश्चिती करण्यात यावी, याबाबतचे दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सोमवारी पूर्ण झाले. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या तिहेरी दलित हत्याकांडातील नियमित सुनावणी प्रक्रिया प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्या न्यायालयासमोर सोमवार (दि. २५) पासून सुरू झाली. या हत्याकांडातील आरोपी प्रशांत जाधव, अशोक जाधव आणि दिलीप जाधव यांच्यावरील आरोप निश्चित करण्यासाठी सोमवारी सुनावणी झाली. या खटल्यात दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव यांनी आरोपींविरुद्ध पुराव्यांची मालिकाच सादर केली. त्यामुळे आरोपींवर दोष निश्चित करून नियमित सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर तिन्ही आरोपींनी या गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज दिला. त्यावर आता शुक्रवारी (दि.२९) सुनावणी होणार आहे. दरम्यान, आरोपींनी यापूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर २ मे रोजी सुनावणी होणार आहे.(प्रतिनिधी)