शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अकोलेच्या निळ्या भाताची मुख्यमंत्र्यांना भुरळ; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 23:44 IST

शेतकऱ्यांशी उद्या साधणार संवाद, माहिती जाणून घेणार

- मच्छिंद्र देशमुख  अहमदनगर : अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी इंडोनेशियाचा निळा भात आसाम राज्यातून आणला. या भाताची प्रायोगिक तत्वावर लागवड केली. गेल्या वर्षी उत्पादित झालेल्या बियाण्याच्या माध्यमातून यंदा तब्बल दहा एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. ही यशोगाथा ‘लोकमत’ने प्रकाशित करून देशाच्या कानाकोपºयात पोहोचविली. या प्रयोगाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांनी घेतली असून ते गुरुवारी शेतकºयांशी संवाद साधणार आहेत.

निळ्या भाताचा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे यांनाही या भाताविषयी उत्सुकता निर्माण झाली. मुख्यमंत्री ठाकरे, कृषिमंत्री भुुसे गुरूवारी अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथील शेतकºयांशी संवाद साधणार आहेत. मेहंदुरीतील शेतकरी विकास आरोटे यांनी तीन किलो बियाण्यांपासून दहा एकर क्षेत्रात लागवड केली.

कृषी विभागाच्या मदतीने आरोटे यांनी हा प्रयोग राबवला. गुरुवारी ‘विकेल तेच पिकेल’ या कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री, कृषिमंत्री गुरुवारी सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान आॅनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. त्यात मुख्यमंत्री थेट अकोल्यातील मेहंदुरीतील भात शेतात लाइव्ह दिसणार आहेत, असे जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले.

हे होणार सहभागी

मुंबईतून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धिरज कुमार, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे. अकोले(मेहंदुरीतून ) : विकास देवराम आरोटे, विभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, लोकमत प्रतिनिधी मच्छिंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAhmednagarअहमदनगर