शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

दुष्काळाच्या बैठकीला दांडी; १२ बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 04:40 IST

अनुदान वाटप आढावा : शासनाच्या आदेशांचे केले उल्लंघन

अहमदनगर : शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान वाटप संदर्भात जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीला बँकेच्या अधिकाºयांनी दांडी मारल्याने जिल्ह्यातील बारा बँकांच्या अधिकाºयांविरोधात शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाआहे़

याप्रकरणी गृह शाखेच्या नायब तहसीलदार माधुरी आंधळे यांनी शनिवारी नगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ सध्या जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. या पार्श्वभूमीवर शेतकºयांसाठी आलेल्या अनुदानाच्या वाटपाची स्थिती काय आहे, याबाबत १७ मे रोजी आढावा बैठक झाली. ही बैठक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आयोजित केली होती. या बैठकीबाबत संबंधित बँकांना निरोप देण्यात आले होते. बैठकीला मात्र १२ बँकांच्या अधिकाºयांनी दांडी मारल्याने त्यांच्याविरोधात कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नेहा जोशी (आंध्रा बँक), मंगेश कदम (इंडियन बँक), चरणदीप (ओरिएन्टल बँक), माने, (पंजाब नॅशनल बँक), जी. के. देशपांडे (युनियन बँक), सातपुते (महाराष्ट्र ग्रा़ बँक), वसंत पिल्लेवार (देना बँक), गोविंद झा (विजया बँक), सुयोग ब्राह्मणे (युनायटेड बँक), धीरज (अलाहाबाद बँक), विकास निकाळजे (स्टेट बँक), गायकवाड (व्यवस्थापक जिल्हा सेंट्रल बँक) यांचा समावेश आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे पुढील तपास करत आहेत़बँकांना दुष्काळाचे गांभीर्य नाही; पालकमंत्र्यांनाही दिली नाही दाददुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील ६ लाख ३६ हजार ७९० शेतकºयांना आचारसंहितेपूर्वी अनुदान वाटप करण्यात आले आहे़ उर्वरित शेतकºयांना मात्र अद्याप अनुदानाचे वाटप झालेले नाही़ तसेच शेतकºयांनी पीक विमा, दुष्काळ अनुदान संदर्भात बँक कर्मचाºयांची मुजोरी आदी संदर्भात तक्रारी केल्या होत्या़ १३ मे रोजी पालकमंत्री राम शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत बँक अधिकाºयांनी तातडीने शेतकºयांसाठी आलेले पैसे त्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानंतर पालक सचिव आशिषकुमार सिंह यांनीही पाच दिवसांपूर्वी टंचाई आढावा बैठक घेतली होती़ त्यांनीही बँकांना शेतकºयांचे पैसे तातडीने वर्ग करण्याचे आदेश दिले होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी बँकेच्या अधिकाºयांची बैठक बोलाविली होती़ या सभेलाच बँकेच्या अधिकाºयांनी दांडी मारत हा विषय गांभीर्याने घेतला नाही़

टॅग्स :droughtदुष्काळ