शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आरेचे मनुष्यबळ अन्न औषध प्रशासनाला देणार -राधाकृष्ण विखे पाटील

By अण्णा नवथर | Updated: June 15, 2023 17:47 IST

हे मनुष्यबळ अन्न व औषध प्रशासनाकडे वर्ग करण्यात येणार आहे,  असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर: राज्यात दूध भेसळची अनेक प्रकरने पुढे येत आहेत. दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे आरेचे मनुष्यबळ अन्न औषध प्रशासनाकडे लवकरच वर्ग केले जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अहमदनगरसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये दुधात भेसळ होते. मागील काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यात दूध संकलन केंद्रावर छापा टाकला असता 60 हजार लिटर दूध भेसळीचे आढळून आले. याबाबत पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.  दूध भेसळ रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. दूध भेसळ रोखण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाची आहे. परंतु या विभागाकडे पुरेशी मनुष्यबळ नाही. त्यामुळे आरे चे उत्पादन कमी झाल्याने मनुष्यबळ अतिरिक्त ठरत आहे. हे मनुष्यबळ अन्न व औषध प्रशासनाकडे वर्ग करण्यात येणार आहे,  असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAhmednagarअहमदनगर