शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात उभ्या कारने घेतला पेट; लाखोंचे नुकसान 

By रोहित टेके | Updated: April 5, 2023 18:42 IST

मुंबई नागपूर महामार्गावर उभे असलेल्या महिंद्रा काँन्टो कारने अचानक पेट घेतला.

कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्यातील संवत्सर शिवारात मुंबई नागपूर महामार्गावर उभे असलेल्या महिंद्रा काँन्टो कारने बुधवारी (दि.५) दुपारी अचानक पेट घेतला. सुदैवाने कारमध्ये कोणी नसल्याने जीवित हानी टळली. मात्र, कार जळून खाक झाल्याने बाबासाहेब ठाकरे या शेतकऱ्याचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे. शेतकरी बाबासाहेब ठाकरे (रा.भोजडे चौकी) हे बुधवारी दुपारी पुतण्या किरण यांच्या बरोबर भोजडे चौकी येथून संवत्सर शिवारातील आपल्या शेतावर शेती कामासाठी गेले होते. 

त्या ठिकाणी मुंबई- नागपूर महामार्गाच्याकडेला त्यांनी महिंद्रा काँटो कार (क्र.एम.एच. १५ इपी ७०८६ ) ही उभी केली. काही वेळातच उभ्या कारने अचानक पेट घेतला. ठाकरे यांच्या लक्षात आल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेच्या आणि कोल्हे कारखान्याच्या अग्निशमन दलाला कळवले. यावेळी दोन्ही अग्निशमन दल  घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली तोपर्यंत काल पूर्णपणे जळून खाक झाली होती. सुदैवाने कार मध्ये कोणी नसल्याने जीवित हानी टळली मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर आग विझवण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद अग्निशमन दलाचे फायरमन प्रमोद सिंनगर, सागर काटे, चालक संजय विधाते, प्रशांत शिंदे तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcarकारfireआग