शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

नगर तालुक्यातील वडारवाडी ग्रामपंचायतचे ५ सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 12:30 IST

कोणतीही पूर्व परवानगी न घेता ग्रामपंचायतच्या मासिक सभांना सतत दांडी मारणा-या नगर तालुक्यातील वडारवाडी येथील माजी सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी अपात्र ठरविले आहे.

ठळक मुद्देमाजी सरपंचासह उपसरपंचाचा समावेश

अहमदनगर : कोणतीही पूर्व परवानगी न घेता ग्रामपंचायतच्या मासिक सभांना सतत दांडी मारणा-या नगर तालुक्यातील वडारवाडी येथील माजी सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी अपात्र ठरविले आहे. या सदस्यांना सभांना उपस्थित राहण्याच्या नोटीसा बजाऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने कारवाई करण्यात आली आहे.वडारवाडी येथील उपसरपंच कैलास पगारे, रंजना सपकाळ, विनू इस्सर, नंदकुमार अहिरे, योगेश भुजबळ हे ५ ग्रामपंचायत सदस्य ३० एप्रिल २०१६ ते २५ ओक्टोंबर २०१६ पर्यंत पूर्व परवानगी शिवाय सतत गैरहजर राहिले. यातील इस्सर या वडारवाडीचे माजी सरपंच आहेत तर पगारे उपसरपंच आहेत. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४० (१) (ब)नुसार सतत गैरहजर राहिल्यास ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरतो. नोटिसांना या सदस्यांनी कोणतेही उत्तर किंवा लेखी खुलासा केला नाही. यामुळे अध्यक्षा विखे यांनी या ५ सदस्यांना अपात्र ठरवले आहे. 

 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद