शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

कोपरगावात बोगस बियाणांच्या ३११ तक्रारी; कृषी विभागाकडे मागितली दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 16:03 IST

कोपरगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या व बाजरीच्या बोगस बियाणामुळे शेतक-यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागला.

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या व बाजरीच्या बोगस बियाणामुळे शेतक-यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागला.

तालुक्यात यंदाच्या खरिपात जून, जुलै महिन्यात सोयाबीन व बाजरीच्या बोगस बियाण्यासंदर्भात ३११ शेतकºयांनी कोपरगाव तालुका कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. कृषी विभागाच्या अधिका-यांनी प्रत्यक्षात तक्रारदार शेतक-यांच्या शेतावर जाऊन पाहणी करून पंचनामा केला. त्यानुसार १५९ शेतकºयांना बियाण्याचा मोबदला मिळाला आहे. तर उर्वरित १५२ शेतक-यांचे अहवाल प्रक्रियेत आहेत. 

शेतक-यांची सोयाबीनच्या बियाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी कंपन्याविरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पेरणी केल्यानंतर सोयाबीन बियाणे उगवण न झाल्याच्या तालुक्यातील ३११ शेतकºयांच्या तक्रारी आल्या होत्या. सर्व तक्रारींची प्रत्यक्षात पाहाणी झाली आहे.  १५९ शेतक-यांना बियाणे मोबदला मिळाला आहे. उर्वरित १५२ शेतकºयांचे अहवाल प्रक्रियेत आहेत, असे तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी सांगितले.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी