शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

३१ प्रादेशिक योजनांची पाणीपट्टी रखडली

By admin | Updated: October 17, 2016 01:03 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ४४ प्रादेशिक पाणी योजनांपैकी ३१ पाणी योजना चालू वर्षी अडचणीत आहे. आॅगस्ट २०१६ अखेर या ३१ पाणी योजनांची पाणीपट्टी वसुली शून्य आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील ४४ प्रादेशिक पाणी योजनांपैकी ३१ पाणी योजना चालू वर्षी अडचणीत आहे. आॅगस्ट २०१६ अखेर या ३१ पाणी योजनांची पाणीपट्टी वसुली शून्य आहे. यामुळे या पाणी योजना अडचणीत येणार आहे. दरम्यान, वीज बिलापोटी महावितरण कंपनीचे १६ कोटी ८४ रुपये थकले असून महावितरणने कारवाई केल्यास या योजनांची बत्ती गूल होणार आहे. राज्यात सर्वाधिक प्रादेशिक पाणी योजना पाणी वापर समितीच्या माध्यमातून एकट्या नगर जिल्ह्यात चालवण्यात येत आहे. मात्र, योजना चालवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पाणी वापर संस्थांचे कामकाज कसे चालावे, यासंदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणतीही नियमावली दिलेली नसतांना या पाणी वापर संस्थांचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ४४ प्रादेशिक पाणी योजना आहेत. यात घोसपुरी, बारागाव नांदूर आणि १४ गावे वगळता अन्य गावांची स्थिती चिंताजनक आहे. या ठिकाणी पाणीपट्टी वसुलीकडे झालेले दुर्लक्ष, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून योजना तयार करतांना राहिलेल्या त्रुटींचा फटका ग्रामीण जनतेला बसत आहे. (प्रतिनिधी)