शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

खत, बियाणे विक्रीचा २४ बचत गटांना परवाना

By admin | Updated: June 9, 2014 00:04 IST

अहमदनगर : खते, बियाणे, किटकनाशके विक्रीत खासगी व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडित काढीत जिल्ह्यात तब्बल २४ बचत गटांनी खते, बियाणे व किटकनाशके विक्रीचा परवाना मिळविला आहे़

अहमदनगर : खते, बियाणे, किटकनाशके विक्रीत खासगी व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडित काढीत जिल्ह्यात तब्बल २४ बचत गटांनी खते, बियाणे व किटकनाशके विक्रीचा परवाना मिळविला आहे़ सहकारी संस्थाही यात मागे नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसत आहे़खते, बियाणे व किटकनाशक विक्री करण्याचा परवाना व्यापारी वर्गातच मोठ्या प्रमाणात आहे़ मात्र, आता विविध वस्तुंचे उत्पादन आणि विक्री करण्यासाठी बचत गट पुढे सरसावत आहेत़ जिल्ह्यात रासायनिक खतांची विक्री करण्याचा परवाना १९२२ व्यापाऱ्यांनी, ३४६ सहकारी संस्थांनी व २४ बचत गटांनी घेतला आहे़ बियाणे विक्रीसाठी १७९८ व्यापारी, ९६ सहकारी संस्था आणि २४ बचत गटांनी परवाना घेतला आहे़ तर किटकनाशकांची विक्री करण्यासाठी १८८४ व्यापारी, ९७ सहकारी संस्था व २४ बचतगटांनी परवाना घेतला आहे़खत, बियाणे, किटकनाशके विक्री करण्यासाठी नेवासा तालुक्यातील २, पाथर्डी तालुक्यातील १४, शेवगाव तालुक्यातील २, श्रीगोंदा तालुक्यातील ६ गटांनी परवाने घेतले आहेत़ (प्रतिनिधी)असा मिळतो परवानाखत, बियाणे व किटकनाशक विक्रीचा परवाना घेण्यासाठी तालुकास्तरावरील कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो़ खत, बियाणे व किटकनाशक विक्रीचा अर्ज वेगवेगळा करावा लागतो़ अर्जासोबत किरकोळ डिपॉझिट घेतले जाते़ हा अर्ज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे येतो़ जिल्हा परिषदेचा कृषी विभाग प्राप्त अर्जांची छाननी करतो़ त्यानंतर हे अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे येतात़ त्यानंतर परवाने मंजूर केले जातात़ परवानाधारक विक्रेत्यांवर राज्य कृषी विभाग व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांचे नियंत्रण असते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुशराव माने यांनी दिली़खत विक्रीवर भरखत विक्रीकरण्याकडे व्यापारी, सहकारी संस्था यांचा जास्त जोर असल्याचे आकडेवारीवरुन दिसते़ खत विक्रीसाठी १९२२ व्यापारी व ३४६ सहकारी संस्थांनी परवाने घेतले आहेत़ त्यातुलनेत बियाणे व किटकनाशके विक्रीचे परवाने कमी आहेत़