शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

साईप्रसादालयात १ लाख १० हजार भक्‍तांनी घेतला भोजनाचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 11:36 IST

साई मंदिर सुरू झाल्यानंतर १६ नोव्‍हेंबरपासून आतापर्यंत लाखावर साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. तर या काळात संस्थान प्रसादालयामध्‍ये सुमारे १ लाख १० हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.

शिर्डी : साई मंदिर सुरू झाल्यानंतर १६ नोव्‍हेंबरपासून आतापर्यंत लाखावर साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. तर या काळात संस्थान प्रसादालयामध्‍ये सुमारे १ लाख १० हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.

बगाटे म्‍हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई दर्शनाकरिता सामाजिक अंतराचे पालन करुन ठरावीक संख्‍येनेच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. त्‍यामुळे साईभक्‍तांनी आपली गैरसोय टाळण्‍यासाठी ऑनलाईन बुकींग निश्चित करुनच दर्शनाकरिता यावे. पालखी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्‍याचे टाळावे.

१६ नोव्‍हेंबरपासून लाखभर साईभक्‍तांनी ऑनलाईन, टाइम बेस व सशुल्‍क दर्शन पासेसच्‍या माध्‍यमातून साईदर्शनाचा तर प्रसादालयामध्‍ये सुमारे १ लाख १० हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. या कालावधीत संस्‍थानचे साईआश्रम भक्‍तनिवास, व्‍दारावती भक्‍तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान व साईप्रसाद निवासाद्वारे २१ हजार १२४ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिर