शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

मंदिरात प्रवेश घेण्याआधी घंटी का वाजवली जाते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 13:30 IST

मंदिर घरातील असो वा धार्मिक स्थळावरील तिथे घंटी असतेच.

असे म्हणतात की, पूजा करताना घंटी वाजवली पाहिजे. कारण घंटी वाजवल्याने देव जागा होतो आणि भक्तांची प्रार्थना ऐकतो. पण याचं इतकंच एक कारण नाहीये. याला काही सायंटिफीक कारण असल्याचीही माहिती आहे. त्याकारणामुळेच घंटी नेहमी मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावली जाते. 

वैज्ञानिक कारण

मंदिर घरातील असो वा धार्मिक स्थळावरील तिथे घंटी असतेच. यामागे धार्मिक कारण तर आहेच सोबतच यांचं वैज्ञानिक कारणही आहे. अभ्यासकांचं म्हणनं आहे की, जेव्हा घंटी वाजवली जाते तेव्हा वातावरणात एक कंपन निर्माण होतं. हे कंपन जवळपास पुढील 10 सेकंदासाठी ऐकायला मिळतं. 

या कंपनाच्या आवाजामुळे तुमच्या शरीरातील काही इंद्रिय जागी होतात. तसेच या आवाजामुळे तुमच्या डोक्यातील नकारात्मक विचार दूर होतात. यामुळे तुम्ही अधिक लक्ष केंद्रीत करुन स्वच्छ मनाने मंदिरात प्रवेश मिळवता. 

यासोबतच घंटीच्या आवाजामुळे आजूबाजूचे जिवाणू, विषाणू आणि सूक्ष्म जीव दूर होतात. याने वातावरण शुद्ध राहतं. हेच कारण सांगितलं जातं की, ज्या जागांवर नियमीत घंटीचा आवाज येत राहतो तेथील वातावरण पवित्र राहतं. 

घंटीच्या मनमोहक आवाजात व्यक्तीला आध्यात्माकडे आढून नेण्याची क्षमता आहे. मन घंटीच्या आवाजाशी एकरुप होऊन शांततेचा अनुभव घेतं. डोक्यातील नकारात्मक विचार दूर होऊन भक्त आणखी एकाग्रतेने भक्ती करु शकतात. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक