शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ही आहेत प्रीतीची लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 04:15 IST

प्रीती असेल तर देण्याघेण्याचा व्यवहार होतो. नाही तर श्रीकृष्ण दुर्याेधनाचं मिष्टान्न घेत नाही व त्याला साथही देत नाही.

- बा.भो. शास्त्रीवस्तू हे प्रेमाचं प्रतीक आहे. एखादं फूलही आपल्याला फुलवून जातं. साधा नावाची बाई स्वामींची रिंगणीच्या फुलांनी अष्टांग पूजा करते. आई फाटक्या गोधडीत झोपलेल्या आपल्या काळ्याकु ट्ट मुलाला ‘माझ्या सोन्या’ म्हणते. तसं स्वामी त्या गंधहीन फुलाला सोन्याचं फूल म्हणतात. त्याचं वर्णन बा.भो. करतात,‘‘तुला पाहूनी रिंगणीचेहीफूल फुलत गेलेतव स्पर्शाचा परिस लागतासोनेचे झाले’’फूल साधे पण भाव सोन्याचा होता. स्वामी साधेच्या प्रीतीचा विषय झाले. सुदामाचे पोहे श्रीकृष्ण खातो, राम राजपुत्र शबरीची उष्टी बोरं खातो हे आहे प्रीतीला पात्र होणं. हाच व्यवहार माणसांची मनं सांभाळणारा आहे. माणसं जोडणारा आहे. मातंगाचा लाडू व चर्मकाराची सुपारी घेऊन स्वामींनी दलित मोठा केला व साध्या व्यवहारातच परमार्थ उभा केला. एका श्लोकात प्रीतीची सहा लक्षणं सांगितली आहेत.‘‘ददाति प्रीति गृह्यातीगृह्या माख्याति पृच्छतिभुड्क्ते भोजयते चैवषड्विधं प्रीति लक्षण्मप्रीती असेल तर देण्याघेण्याचा व्यवहार होतो. नाही तर श्रीकृष्ण दुर्याेधनाचं मिष्टान्न घेत नाही व त्याला साथही देत नाही. प्रीती असेल तर गुपित सांगितलं जातं व पुसलं जातं. जेवण घेणं व देणं प्रीतीच्याच ठिकाणी आहे. तीच नसेल तर जीवनात किती अडचणी येऊ शकतात. जेवणावर बहिष्कार का घातला जातो, एक देश दुसऱ्या देशाला मदत बंद करतो. रहस्य राखूनच बोललं जातं. संकट प्रसंगीही मदत घेतली जात नाही. कार्यक्रमातून न जेवताच निघून जाणं, याचं कारण प्रीतीचा अभावच असतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक