शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सत्य बोलणे तप करण्यापेक्षा कमी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 11:02 IST

आध्यात्मिक...

सोलापूर : ‘महात्मा गांधी हे सत्य व अहिंसेचे महान उपासक होते. सत्याचे प्रयोग या नावाचे त्यांचे आत्मचरित्र अतिशय प्रसिद्ध आहे. सत्य बोलणे हे जगातील सर्वात मोठे तप आहे म्हणून सत्याचे उपासक बना’ असा सल्ला प. पू. गौतम मुनी यांनी दिला.

ईश्वराने हा सुंदर नरदेह दिला, त्या नरदेहाचे सार्थक कसे करावे हेच बºयाच लोकांना कळत नाही. कारण त्यांच्यापाशी विवेक नसतो. आपल्याला सुदैवाने नरदेह प्राप्त झालेला आहे. देवाने आपल्याला विचार करणारे मन आणि अप्रतिम अशी बुद्धी दिलेली आहे. या दोन अपूर्व अशा शक्तीच्या बळावर आपण सदैव ईश्वराचे नामस्मरण करायला हवे. या देहाचा सदुपयोगासाठी वापर करावा.

पाप कर्म करू नका. पापाचा उदय नको. पुण्यकर्म करा, पुण्योदय होऊ द्या. तुम्ही जर जीवनात परमार्थ साधला, लोककल्याणासाठी झटलात तर तुमचे जीवन सहज आणि सुंदर बनेल. दिवसाचा शेवटचा क्षण सायंकाळी येतो. आजच्या दिवसाचे सारे कर्म जर पवित्र भावनेने केलेले असेल तर रात्रीची प्रार्थना गोड होईल. तो दिवसाचा शेवटचा क्षण जर गोड झाला तर दिवसाचे सारे कर्म सफल झाले असे समजावे. एकाग्रतेसाठी अशी जीवन शुद्धी हवी.

बाह्य वस्तूचे चिंतन सुटले पाहिजे. मनुष्याचे आयुष्य म्हणजे फारसे नाही, परंतु एवढ्याशा आयुष्यात परमेश्वराचा सुखाचा अनुभव घेण्याचे सामर्थ्य आहे. चातुर्मासाच्या या शुभ संधीचा लाभ घ्या. उत्तम धर्म आराधना करा. जीवन सत्कार्याला जोडा आणि जीवन सार्थकी लावा. आपल्या प्रवचनात त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, संतरत्न मूलचंदजी  महाराज अशा महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.- प. पू. गौतम मुनी 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक