शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

सत्य बोलणे तप करण्यापेक्षा कमी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 11:02 IST

आध्यात्मिक...

सोलापूर : ‘महात्मा गांधी हे सत्य व अहिंसेचे महान उपासक होते. सत्याचे प्रयोग या नावाचे त्यांचे आत्मचरित्र अतिशय प्रसिद्ध आहे. सत्य बोलणे हे जगातील सर्वात मोठे तप आहे म्हणून सत्याचे उपासक बना’ असा सल्ला प. पू. गौतम मुनी यांनी दिला.

ईश्वराने हा सुंदर नरदेह दिला, त्या नरदेहाचे सार्थक कसे करावे हेच बºयाच लोकांना कळत नाही. कारण त्यांच्यापाशी विवेक नसतो. आपल्याला सुदैवाने नरदेह प्राप्त झालेला आहे. देवाने आपल्याला विचार करणारे मन आणि अप्रतिम अशी बुद्धी दिलेली आहे. या दोन अपूर्व अशा शक्तीच्या बळावर आपण सदैव ईश्वराचे नामस्मरण करायला हवे. या देहाचा सदुपयोगासाठी वापर करावा.

पाप कर्म करू नका. पापाचा उदय नको. पुण्यकर्म करा, पुण्योदय होऊ द्या. तुम्ही जर जीवनात परमार्थ साधला, लोककल्याणासाठी झटलात तर तुमचे जीवन सहज आणि सुंदर बनेल. दिवसाचा शेवटचा क्षण सायंकाळी येतो. आजच्या दिवसाचे सारे कर्म जर पवित्र भावनेने केलेले असेल तर रात्रीची प्रार्थना गोड होईल. तो दिवसाचा शेवटचा क्षण जर गोड झाला तर दिवसाचे सारे कर्म सफल झाले असे समजावे. एकाग्रतेसाठी अशी जीवन शुद्धी हवी.

बाह्य वस्तूचे चिंतन सुटले पाहिजे. मनुष्याचे आयुष्य म्हणजे फारसे नाही, परंतु एवढ्याशा आयुष्यात परमेश्वराचा सुखाचा अनुभव घेण्याचे सामर्थ्य आहे. चातुर्मासाच्या या शुभ संधीचा लाभ घ्या. उत्तम धर्म आराधना करा. जीवन सत्कार्याला जोडा आणि जीवन सार्थकी लावा. आपल्या प्रवचनात त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, संतरत्न मूलचंदजी  महाराज अशा महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.- प. पू. गौतम मुनी 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक