शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

म्हणून तू आता हे पापाचे बीजच नष्ट करून टाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:56 IST

हे अग्निदेवते, तू आम्हाला शुभ्र आणि सुंदर अशा मार्गाने त्या परम कल्याणरूप तेजोमय परमेश्वराकडे घेऊन जा.

- शैलजा शेवडेअग्ने नय सुपथा रायेअस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान।युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नम उिक्तं विधेम ॥ईशोपनिषदातील हा शेवटचा श्लोक. याचा अर्थ आहे, हे अग्निदेवते, तू आम्हाला शुभ्र आणि सुंदर अशा मार्गाने त्या परम कल्याणरूप तेजोमय परमेश्वराकडे घेऊन जा. वाकड्या मार्गाने नेणाऱ्या पापांशी यशपूर्वक झगडता येईल, इतके तू कर, इतकी शक्ती आम्हाला दे. तुला आमची सर्व कर्मे ठाऊक आहेत. आमचे हे भ्रमरूप पाप नाहीसे कर. स्वसरूपाविषयी अज्ञान, हेच मूळ पाप होय. म्हणजे आपण हे शरीर मन इ. आहोत, असे मानणे हे पाप. या अज्ञानातूच सर्व पापांची उत्पत्ती होते. म्हणून तू आता हे पापाचे बीजच नष्ट करून टाक. (स्वामी विवेकानंद म्हणतात की, वेदांतात अज्ञानालाच पाप म्हणले आहे.) तुला परत परत नम्रतेने प्रार्थना करत आहोत. हे विश्व जणू उभ्या आडव्या धाग्याने विणलेले वस्त्र आहे, अशी कल्पना करून साधक म्हणतात, हे धागेही तू आम्हाला उकलून दाखव. म्हणजे आम्हाला सर्व कर्माचे रहस्य समजेल, कर्माला कारणीभूत होणारी तत्त्वे कळतील, जीवनाची वाटचाल करत असताना चुकूनमाकून आमच्या हातून दुष्कर्म किंवा पाप होण्याचा संभाव दिसू लागला, तर ते दूर करण्यास आम्हाला सामर्थ्य दे. परमेश्वर मार्ग दाखवतोच... प्रेरणा देऊन योग्य मार्गाने जाण्यास प्रवृत्त करतो, पण केव्हा, तर साधक त्याला पूर्ण शरण गेल्यावरच म्हणून आपण नम्र भावाने प्रार्थना करायची.या श्लोकाचा मी केलेला काव्यानुवाद,अग्निदेवा, तुला ज्ञात आमुची सर्व कर्मे, ने परमात्म्याकडे प्रकाशमान पथाने, नष्ट कर आमुचे भ्रमरूप पाप, नमस्कारीतो तुला आम्ही परत परत।

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक