शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

श्रमपूजा हीच शिवपूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 06:11 IST

अखिल भारतीय पातळीवरचे मध्ययुगीन संतांचे साहित्य म्हणजे श्रमसंस्कृतीला लाभलेले खरे कैवल्य लेणे आहे.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेअखिल भारतीय पातळीवरचे मध्ययुगीन संतांचे साहित्य म्हणजे श्रमसंस्कृतीला लाभलेले खरे कैवल्य लेणे आहे. आळशी, कामचुकार, दुराचारी व भ्रष्टाचारी माणसांच्या मनातील श्वापदे समाजजीवनास अस्वस्थ करतात म्हणून तर संतांच्या वाणीला पांडित्याचा दर्प नाही, तर आपल्या घामाचा वास आहे व मातीशी एकनिष्ठ राहण्याची इमानदारी आहे. जो-जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याने आपली उपजीविका स्वत:च्या श्रमावरच चालविली पाहिजे. कारण श्रमावाचून मिळालेले सोने माणसाच्या मनात भुतांचा नंगानाच निर्माण करतात. महात्मा गांधींनी तर स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, ‘श्रमाशिवाय मिळालेली संपत्ती हीच खरी पापाची जननी आहे.’ कार्लाईल नावाच्या पाश्चात्त्य विद्वानाने केवळ श्रममूल्याला महत्त्व देऊन ‘वर्क इज वर्शिप’ असे प्रतिपादन केलेले आहे; परंतु पाश्चात्त्यांचा हा विचार अखंड श्रमाला महत्त्व देत असला तरी या विचाराला शिवत्वाचे अधिष्ठान नाही. उलट बसवेश्वर व तत्कालीन भारतीय विचारवंतांनी ‘वर्क इज हेवन’चे प्रतिपादन करून श्रमाला शिवत्वाचे अधिष्ठान दिले. ज्याचे अनुकरण महाराष्ट्रात उदय पावलेल्या संत चळवळीनेही केले. वास्तविक पाहता जर चंदन घासलेच नाही तर त्याचा सुगंध कसा सुटणार? तसेच श्रमाच्या सहाणेवर शरीराचे चंदन घासले जाणार नाही; तोपर्यंत त्याला शिवत्वाचा सुगंध प्राप्त होणार नाही हेच तर खरे मुक्ती मूल्य आहे. अन्य भक्ती-मुक्तीचे प्रकार म्हणजे साधकाने स्वत:ची स्वत:च केलेली फसवणूक आहे. म्हणून, साधकांनो श्रमयोगी व्हा! आपली कर्मे, कुसुमे त्या शिवस्वरूपाच्या चरणी समर्पित करा अन् मुक्तीच्या पाऊलवाटा स्वत:च्याच पावलांनी निर्माण करा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक