शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
3
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
4
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
7
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
8
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
9
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
10
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
11
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
12
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
13
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
14
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
15
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
16
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
17
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
18
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
19
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
20
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?

मनुष्याने सत्शील, स्नेहल बनावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 07:55 IST

उंच शिखरावर गेल्यास तेथील निरामय शांतता, निर्मलता, शीतलता ही मनुष्य शरीरावर, मनावर परिणाम करते.

मनुष्य हा सर्व प्राणिमात्रात श्रेष्ठ आहे. सर्व प्राणी-वनस्पती या सर्वांचे अवलोकन मनुष्य करतो, सृष्टीचे सौंदर्य न्हाळतो, त्याची गुणात्मकता तपासतो. अनुभव घेणे, त्या सृष्टीचा अनुभव कथन करणे ही सर्व कार्य मनुष्य करतो. कारण मनुष्य नसता तर या सृष्टीचे रहस्य कोणी जाणले नसते. मनुष्याने नेहमी चांगले जीवन व्यतीत करावे. उंच शिखरावर जाणे, कर्तृत्ववान बनणे, जीवनाचा आनंद घेणे ही कृती मनुष्य करतो. सर्वोच्च प्राणी म्हणून मनुष्याची गणना केली जाते. उंच शिखरावर गेल्यास तेथील निरामय शांतता, निर्मलता, शीतलता ही मनुष्य शरीरावर, मनावर परिणाम करते. उत्साहवर्धक ‘मन’ जीवन जगताना चेतना प्राप्त करुन देते. ‘चेतना’ ही मनाची प्रसन्नता आहे. मनाची प्रसन्नता वाढू लागली की, घबराहट संपते. जीवनात सफलता प्राप्त होते. विशाल बुद्धीचा अनुभव करता येतो. बुद्धीच्या जोरावरच जीवनात काहीतरी क्रांती घडू शकते. मनुष्य जीवनात सुखरूपी अमृत, दु:खरूपी विष पचवता आले पाहिजे. निंदारूपी विष पचवले की सुखाच्या अनुभूतीची वाट सापडते. कारण संतांनी सांगितले आहे, निंदा आणि स्तुती ही तर मानवी मनाचे भाव आहेत. 

निंदा मानणे न मानणे यात सुख-दु:ख अवलंबून आहे. जो प्राणी विकारयुक्त आहे, कुव्यसनात आहे, अडकलेला आहे, विषयभोगातच सर्वरूप सुख आहे याची कल्पना तो करतो. सुख असो दु:ख, ह्या दोन्ही बाजू मानवी मनावर अवलंबून आहेत. मनुष्यप्राणी या दोन्ही बाजूंना कसा समजून घेतो, यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते. माणूस योग्य पदाला पोहोचला की तो जगाला उपदेश करण्याचा अधिकारी बनतो. उपदेश त्याचाच लागू होतो. जो सत्शील आहे. ज्याचे आचरण आणि वाणी एकमताने चालते. तोच या जगाला उपदेश करु शकतो. त्याचाच उपदेश जगाला मान्य होतो. त्याच्या उपदेशानुसारच लोक आचरण करतात. मनुष्याने स्नेहल बनावे. मनुष्याचे जीवन अमृतमय आहे. फक्त शुद्ध आचरणाने वागले तर...

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक