शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

मनुष्याने सत्शील, स्नेहल बनावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 07:55 IST

उंच शिखरावर गेल्यास तेथील निरामय शांतता, निर्मलता, शीतलता ही मनुष्य शरीरावर, मनावर परिणाम करते.

मनुष्य हा सर्व प्राणिमात्रात श्रेष्ठ आहे. सर्व प्राणी-वनस्पती या सर्वांचे अवलोकन मनुष्य करतो, सृष्टीचे सौंदर्य न्हाळतो, त्याची गुणात्मकता तपासतो. अनुभव घेणे, त्या सृष्टीचा अनुभव कथन करणे ही सर्व कार्य मनुष्य करतो. कारण मनुष्य नसता तर या सृष्टीचे रहस्य कोणी जाणले नसते. मनुष्याने नेहमी चांगले जीवन व्यतीत करावे. उंच शिखरावर जाणे, कर्तृत्ववान बनणे, जीवनाचा आनंद घेणे ही कृती मनुष्य करतो. सर्वोच्च प्राणी म्हणून मनुष्याची गणना केली जाते. उंच शिखरावर गेल्यास तेथील निरामय शांतता, निर्मलता, शीतलता ही मनुष्य शरीरावर, मनावर परिणाम करते. उत्साहवर्धक ‘मन’ जीवन जगताना चेतना प्राप्त करुन देते. ‘चेतना’ ही मनाची प्रसन्नता आहे. मनाची प्रसन्नता वाढू लागली की, घबराहट संपते. जीवनात सफलता प्राप्त होते. विशाल बुद्धीचा अनुभव करता येतो. बुद्धीच्या जोरावरच जीवनात काहीतरी क्रांती घडू शकते. मनुष्य जीवनात सुखरूपी अमृत, दु:खरूपी विष पचवता आले पाहिजे. निंदारूपी विष पचवले की सुखाच्या अनुभूतीची वाट सापडते. कारण संतांनी सांगितले आहे, निंदा आणि स्तुती ही तर मानवी मनाचे भाव आहेत. 

निंदा मानणे न मानणे यात सुख-दु:ख अवलंबून आहे. जो प्राणी विकारयुक्त आहे, कुव्यसनात आहे, अडकलेला आहे, विषयभोगातच सर्वरूप सुख आहे याची कल्पना तो करतो. सुख असो दु:ख, ह्या दोन्ही बाजू मानवी मनावर अवलंबून आहेत. मनुष्यप्राणी या दोन्ही बाजूंना कसा समजून घेतो, यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते. माणूस योग्य पदाला पोहोचला की तो जगाला उपदेश करण्याचा अधिकारी बनतो. उपदेश त्याचाच लागू होतो. जो सत्शील आहे. ज्याचे आचरण आणि वाणी एकमताने चालते. तोच या जगाला उपदेश करु शकतो. त्याचाच उपदेश जगाला मान्य होतो. त्याच्या उपदेशानुसारच लोक आचरण करतात. मनुष्याने स्नेहल बनावे. मनुष्याचे जीवन अमृतमय आहे. फक्त शुद्ध आचरणाने वागले तर...

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक