शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

आनंद तरंग - कृत्रिम आणि उथळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 22:57 IST

जग हे एक अस्वस्थ, चंचल वाऱ्यासारखं असतं, आता प्रश्न हा निर्माण होतो की, याला म्हणायचं तरी काय? त्यासाठी एक अभंग आहे

विजयराज बोधनकरएखादा सुशिक्षित तरुण पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊन टिळा, माळा घालून अभंगवाणी म्हणायला लागला, तर हे अज्ञानी जग लगेच त्याला म्हणेल, अजूनही अंधश्रद्धेच्या जगातच वावरतोय वाटतं! त्यानेच टाय, कोट घालून एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमधून मिटिंगचे फोटो फेसबुकवर टाकले, तर जग लगेच म्हणेल, व्वा प्रगती केली पोराने. तोच तरुण एखाद्या मोठ्या टॉवरमधल्या फ्लॅटमध्ये राहायला गेला तर जग म्हणेल, एकदम टॉवरमध्ये? काही तरी काळंबेरं दिसतंय! आला कुठून इतका पैसा? कुणी सुशिक्षित रिक्षातून फिरताना दिसला तर जग नक्की कपाळावर आठ्या घालून म्हणेल, जमली नाही वाटतं अजून करिअरची गणितं? अजूनही रिक्षानेच फिरतोय? कुणी युरोप, अमेरिकेवरून स्वत:चे फेसबुकवर फोटो आपलोड केले, तर मग त्याची आरती ओवाळून जग नक्की म्हणेल की, फारच मोठी भरारी घेतली बरं का?

जग हे एक अस्वस्थ, चंचल वाऱ्यासारखं असतं, आता प्रश्न हा निर्माण होतो की, याला म्हणायचं तरी काय? त्यासाठी एक अभंग आहे आणि तो म्हणजे, ‘का रे भुललाशी वरलीया रंगा?’ हे बेभरवशाचं जग वरच्या दिसणाºया आवरणावर भाळत राहतं, पण ते माणसाच्या अंतरंगी कुठला, किती ज्ञानी, सुसंस्कृत आहे याचा अभ्यास न करता वरवर दिसणाºया मृगजळाकडे बघून बोलत सुटतं. अशा उथळ बोलण्यावर, प्रशंसेवर, चेष्टा करण्यावर जो विचार करीत बसतो तो मानसिकदृष्ट्या खचतच जातो. असे समजावे हे बहुरूपी जग अजून त्याला उमजलेच नाही. इथे महत्त्वाचे हे आहे की, चंचल जगाचा विचार करून जगण्यापेक्षा बुद्धिमतेचा, आनंदाचा विचार करून आयुष्याचा प्रवास करणारा उज्ज्वल आयुष्य जगू शकतो, भ्रम निर्माण करणाºयाकडे, दु:खाकडे, सुखाकडे जो पाठ फिरवेल, त्याकडे सदैव आनंदाच्या उत्तरांचीच गंगाजळी असेल. या कृत्रिम जगापासून आणि उथळ समाजापासून जो मुक्त राहील, तोच अध्यात्माचा, आनंदाचा, यशाचा वारकरी होत जाईल. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरAdhyatmikआध्यात्मिक