शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

शिल्पकार तुम्हीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:01 IST

आंतरिक पातळीवरसुद्धा जोपर्यंत तुम्ही यथायोग्य ती कृती करत नाही, तोपर्यंत तिथेही काही साध्य होणार नाही.

- सद्गुरू जग्गी वासुदेवप्रत्येकाला आपले जीवन आणि सुख-समृद्धी महत्त्वाची असते आणि म्हणून लोक त्यांच्या स्व-कल्याणात भरपूर वेळ गुंतवतात. तुम्ही पाहिले असेल, एखाद्या व्यक्तीने इंजिनीअर बनून पैसे कमविण्यासाठी त्याच्या आयुष्याची पंचवीस वर्षे गुंतविलेली असतात. त्याचे कुटुंब उभे करण्यासाठी त्याने त्याच्या आयुष्याचा अर्धा वेळ खर्ची केलेला असतो, परंतु त्याने किती वेळ स्वत:च्या आंतरिक-कल्याणासाठी दिला आहे? आज लोक त्यांच्या सभोवतालची स्थिती हाताळण्यात आणि दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत, परंतु परिस्थितीत कितीही सुधारणा केली, तरी तुम्ही त्यांना शंभर टक्के दुरु स्त करू शकणार नाहीत. अगदी कोणीही हे करू शकणार नाही. जगभरात असलेले समृद्ध समाज, ही याची जिवंत उदाहरणे आहेत. त्यांनी बाहेरील परिस्थितीवर उत्तम प्रकारे नियंत्रण मिळविले, पण जरा लोकांची अवस्था पहा. उदाहरणार्थ, युरोपीयन देशांनी, बाह्य परिस्थिती सुयोग्य पद्धतीने बसवल्या आहेत, पण त्यांच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे ४0 टक्के लोक मानसिक विकारांनी ग्रस्त झालेले आढळतात. दैनंदिन व्यवहारात सामान्य माणसासारखे वागण्यासाठीसुद्धा त्यांना दररोज औषधे घ्यावी लागतात! हे काही कल्याण नव्हे.आंतरिक पातळीवरसुद्धा जोपर्यंत तुम्ही यथायोग्य ती कृती करत नाही, तोपर्यंत तिथेही काही साध्य होणार नाही. जसे बाह्यकल्याणाची निर्मिती करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, तसेच आंतरिक कल्याण साधण्यासाठीसुद्धा एक परिपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, ज्याला आपण योग विज्ञान म्हणतो, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या नियतीचे शिल्पकार बनू शकता.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक