शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

शिल्पकार तुम्हीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:01 IST

आंतरिक पातळीवरसुद्धा जोपर्यंत तुम्ही यथायोग्य ती कृती करत नाही, तोपर्यंत तिथेही काही साध्य होणार नाही.

- सद्गुरू जग्गी वासुदेवप्रत्येकाला आपले जीवन आणि सुख-समृद्धी महत्त्वाची असते आणि म्हणून लोक त्यांच्या स्व-कल्याणात भरपूर वेळ गुंतवतात. तुम्ही पाहिले असेल, एखाद्या व्यक्तीने इंजिनीअर बनून पैसे कमविण्यासाठी त्याच्या आयुष्याची पंचवीस वर्षे गुंतविलेली असतात. त्याचे कुटुंब उभे करण्यासाठी त्याने त्याच्या आयुष्याचा अर्धा वेळ खर्ची केलेला असतो, परंतु त्याने किती वेळ स्वत:च्या आंतरिक-कल्याणासाठी दिला आहे? आज लोक त्यांच्या सभोवतालची स्थिती हाताळण्यात आणि दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत, परंतु परिस्थितीत कितीही सुधारणा केली, तरी तुम्ही त्यांना शंभर टक्के दुरु स्त करू शकणार नाहीत. अगदी कोणीही हे करू शकणार नाही. जगभरात असलेले समृद्ध समाज, ही याची जिवंत उदाहरणे आहेत. त्यांनी बाहेरील परिस्थितीवर उत्तम प्रकारे नियंत्रण मिळविले, पण जरा लोकांची अवस्था पहा. उदाहरणार्थ, युरोपीयन देशांनी, बाह्य परिस्थिती सुयोग्य पद्धतीने बसवल्या आहेत, पण त्यांच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे ४0 टक्के लोक मानसिक विकारांनी ग्रस्त झालेले आढळतात. दैनंदिन व्यवहारात सामान्य माणसासारखे वागण्यासाठीसुद्धा त्यांना दररोज औषधे घ्यावी लागतात! हे काही कल्याण नव्हे.आंतरिक पातळीवरसुद्धा जोपर्यंत तुम्ही यथायोग्य ती कृती करत नाही, तोपर्यंत तिथेही काही साध्य होणार नाही. जसे बाह्यकल्याणाची निर्मिती करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, तसेच आंतरिक कल्याण साधण्यासाठीसुद्धा एक परिपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, ज्याला आपण योग विज्ञान म्हणतो, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या नियतीचे शिल्पकार बनू शकता.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक