शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
2
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
3
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
4
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
5
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
6
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
7
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
8
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
9
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
10
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
11
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
12
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
13
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
14
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
15
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
16
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
17
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
18
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
19
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
20
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
Daily Top 2Weekly Top 5

कर्मवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 06:17 IST

भारतीय संस्कृती पलायनवादाचा विरोध करते. कर्मापासून पळणे किंवा त्यास टाळणे भारतीय संस्कृतीमध्ये प्रतिबंधित आहे.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायकर्म हे मानवाच्या जीवनाचे मूळ आहे. याच कर्मामुळे हे जग संचालित होत असते. आपले व्यक्तिगत जीवन जे काही आहे, ते या कर्माच्या कारणास्तव आहे. हे सारे व्यक्तिगत कर्म मिळून सामूहिक कर्म बनले गेले आहे. म्हणजेच शास्त्रांमध्ये या जगास कर्मप्रधान म्हटले गेले आहे. रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी म्हटले आहे -‘कर्मप्रधान विश्व रची राखा’व्यक्ती आणि समाजाचे भाग्य हे कर्मावरच अवलंबून आहे. सत्कर्मामुळे भरभराट आणि दुष्कर्मामुळे अधोगती अथवा पतन हे कारण आहे. जेव्हा आपण व्यक्ती, समाज अथवा देशाच्या संरचनेवर दृष्टिक्षेप टाकतो, तेव्हा आपणास त्या संरचनेमध्ये त्या व्यक्ती, समाज आणि देशाचे कर्म दिसून येते.हेच कारण आहे की, भारतीय संस्कृती पलायनवादाचा विरोध करते. कर्मापासून पळणे किंवा त्यास टाळणे भारतीय संस्कृतीमध्ये प्रतिबंधित आहे. कर्म कितीही वेदनादायक असले तरी त्याचे संपादन करणे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. जेव्हा आम्ही कर्माचा त्याग करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये एक पोकळी निर्माण होते, तसेच ती पोकळी आमच्या जीवनात वेदनादायक समस्यांना जन्म देते. आम्ही समस्यांना दूर करण्याकरिता ज्या कर्मांचा त्याग करतो त्यामुळे समस्या वाढतच जातात आणि त्यानंतर त्या समस्यांचा सामना करणे आणखी कठीण होत जाते.श्रीमद्भगवद्गीता ही कर्मवादाच्या सिद्धांताचे उत्तम उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनासोबतचा संवाद ही एक अद्भुत घटना आहे. कर्मवादापासून दूर पळणाऱ्या अर्जुनास निश्चित कार्यास लावणे हा या संवादाचा उद्देश होता. मानसिकरीत्या पूर्णत: खचलेल्या व्यक्तीस भगवान श्रीकृष्णाने अनेक उदाहरणे आणि प्रसंगांच्या माध्यमातून कर्माकरिता प्रेरित केलेले आहे.श्रीमद्भगवद्गीतेमधील तत्त्वज्ञानासोबत भगवान श्रीकृष्णाने कर्माच्या बाबतीत जे एक उदाहरण दिलेले आहे, ते उपयुक्त आणि प्रशंसनीय आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास म्हटले की, मी पूर्ण आहे, मला कुठल्याच गोष्टींची आवश्यकता नाही, तरीही मी कर्म करतो कारण जर मी कर्म करणार नाही तर मला बघून लोकसुद्धा कर्म करणार नाही आणि समाजव्यवस्था विस्कळीत होईल. म्हणजेच कर्म हे मानवाच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. हेच कारण आहे की संसारातून मुक्त झाल्यानंतरसुद्धा भगवान बुद्धांनी कर्म करणे सोडले नाही.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक