शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

कर्मवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 06:17 IST

भारतीय संस्कृती पलायनवादाचा विरोध करते. कर्मापासून पळणे किंवा त्यास टाळणे भारतीय संस्कृतीमध्ये प्रतिबंधित आहे.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायकर्म हे मानवाच्या जीवनाचे मूळ आहे. याच कर्मामुळे हे जग संचालित होत असते. आपले व्यक्तिगत जीवन जे काही आहे, ते या कर्माच्या कारणास्तव आहे. हे सारे व्यक्तिगत कर्म मिळून सामूहिक कर्म बनले गेले आहे. म्हणजेच शास्त्रांमध्ये या जगास कर्मप्रधान म्हटले गेले आहे. रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी म्हटले आहे -‘कर्मप्रधान विश्व रची राखा’व्यक्ती आणि समाजाचे भाग्य हे कर्मावरच अवलंबून आहे. सत्कर्मामुळे भरभराट आणि दुष्कर्मामुळे अधोगती अथवा पतन हे कारण आहे. जेव्हा आपण व्यक्ती, समाज अथवा देशाच्या संरचनेवर दृष्टिक्षेप टाकतो, तेव्हा आपणास त्या संरचनेमध्ये त्या व्यक्ती, समाज आणि देशाचे कर्म दिसून येते.हेच कारण आहे की, भारतीय संस्कृती पलायनवादाचा विरोध करते. कर्मापासून पळणे किंवा त्यास टाळणे भारतीय संस्कृतीमध्ये प्रतिबंधित आहे. कर्म कितीही वेदनादायक असले तरी त्याचे संपादन करणे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. जेव्हा आम्ही कर्माचा त्याग करतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये एक पोकळी निर्माण होते, तसेच ती पोकळी आमच्या जीवनात वेदनादायक समस्यांना जन्म देते. आम्ही समस्यांना दूर करण्याकरिता ज्या कर्मांचा त्याग करतो त्यामुळे समस्या वाढतच जातात आणि त्यानंतर त्या समस्यांचा सामना करणे आणखी कठीण होत जाते.श्रीमद्भगवद्गीता ही कर्मवादाच्या सिद्धांताचे उत्तम उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनासोबतचा संवाद ही एक अद्भुत घटना आहे. कर्मवादापासून दूर पळणाऱ्या अर्जुनास निश्चित कार्यास लावणे हा या संवादाचा उद्देश होता. मानसिकरीत्या पूर्णत: खचलेल्या व्यक्तीस भगवान श्रीकृष्णाने अनेक उदाहरणे आणि प्रसंगांच्या माध्यमातून कर्माकरिता प्रेरित केलेले आहे.श्रीमद्भगवद्गीतेमधील तत्त्वज्ञानासोबत भगवान श्रीकृष्णाने कर्माच्या बाबतीत जे एक उदाहरण दिलेले आहे, ते उपयुक्त आणि प्रशंसनीय आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास म्हटले की, मी पूर्ण आहे, मला कुठल्याच गोष्टींची आवश्यकता नाही, तरीही मी कर्म करतो कारण जर मी कर्म करणार नाही तर मला बघून लोकसुद्धा कर्म करणार नाही आणि समाजव्यवस्था विस्कळीत होईल. म्हणजेच कर्म हे मानवाच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. हेच कारण आहे की संसारातून मुक्त झाल्यानंतरसुद्धा भगवान बुद्धांनी कर्म करणे सोडले नाही.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक