शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आनंद तरंग- पापामुळे सत्याचे वाटोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 02:29 IST

गेल्या अनेक शतकांपासून माणसांच्या मनात दोन संकल्पना घर करून बसल्या आहेत. एक म्हणजे ‘पाप’ आणि दुसरी म्हणजे ‘पुण्य’ पुण्याचा माणूस संचय करीत राहतो,

प्रा. शिवाजीराव भुकेलेगेल्या अनेक शतकांपासून माणसांच्या मनात दोन संकल्पना घर करून बसल्या आहेत. एक म्हणजे ‘पाप’ आणि दुसरी म्हणजे ‘पुण्य’ पुण्याचा माणूस संचय करीत राहतो, तर पापाला भित राहतो. आपल्या देशात सत्तर टक्क्यांहून अधिक माणसे पापभिरूआहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्रावर माणसांची गर्दी ओसंडून वाहत आहे. देवी-देवतांच्या देवळाच्या भिंंतीला सिमेंट आणि मातीसुद्धा शिल्लक राहत नाही एवढे त्यांचे उंबरे झिजविले जात आहेत. या वेळी सुज्ञ माणसाच्या मनात राहून-राहून एकच प्रश्न उभा राहतो. अत्याधुनिकतेची समज येऊनसुद्धा आमच्या घड्याळाचे काटे उलटे तर फिरत नाहीत ना? पाप मनाने करायचे आणि धुऊन शरीराला काढायचे हा कुठला पापक्षालनाचा न्याय? मुळात पाप ही एक रोगट मानसिकतेची प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती नको ती कृती करायला लावते आणि अशा कृती समाजाला विकृत करीत राहतात. आपण किती पापी आहोत याचे भूत-भविष्य वर्तविण्यासाठी कुठल्या गुरूची गरज नाही. तोंडात देवाचे नाव आणि बगलेत सुरी असेल. वरून-वरून दान-धर्माची दांभिक कृती करायची आणि मनात परधन, परनारी यांना ओरबाडून काढायचे प्लॅनिंंग सुरू असेल, दुसऱ्याला काटा रुतल्यानंतर आपले दात दिसत असतील, दुसºयाचे आसू हेच आपले हसू असेल तर आपण शंभर टक्के पापी आहोत, असे समजायला काहीच हरकत नाही. अशा पापात्मक प्रवृत्तीमुळे सत्याचे पार वाटोळे झालेय म्हणून या प्रवृत्तीचा निषेध करताना तुकोबाराय म्हणतात -पापाचिया मुळे, झाले सत्याचे वाटोळे।दोष जाहले बळीवंत, नाही ऐंसी जाली नीत ।मेघ पडो येतो भीती, पिके साडीयली क्षिती ।तुका म्हणे काही वेदावीर्य शक्ती नाही॥समाजात जेव्हा पापात्मक दोष बलवंत होतात तेव्हा त्या समाजातील दोषी मंडळींची वाटचाल नरकाच्या दिशेने सुरू आहे, असे समजायला काहीच हरकत नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक