शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
२६ पर्यटकांच्या हत्येचा बदला! सुरक्षा दलांनी पकडला दहशतवाद्यांना मदत करणारा आरोपी, ऑपरेशन महादेवला मिळालं यश
3
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
5
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
6
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
7
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
8
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
10
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
11
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
12
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
13
'परदेशी वस्तूंची खरेदी टाळा, विदेशी मॉडेल भारतासाठी धोकादायक', योगी आदित्यनाथ यांचे आवाहन 
14
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
15
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
16
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
17
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
18
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
19
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
20
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'

ज्या बुद्धीला प्रयोगशील प्रयत्नवादाची जोड मिळते तीच बुद्धी धारदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:54 IST

एखाद्या गोष्टीला सतत वापरत राहिले की, तिला धार चढते.

- विजयराज बोधनकरएखाद्या गोष्टीला सतत वापरत राहिले की, तिला धार चढते. तिचा उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात, परंतु एखादी गोष्ट फक्त पडूनच राहिली की, त्या गोष्टीची क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि कालांतराने ती मृत होत जाते. बुद्धी ही अशीच गोष्ट आहे. ज्या बुद्धीला प्रयोगशील प्रयत्नवादाची जोड मिळत राहते, अशा व्यक्तीची बुद्धी नेहमीच धारदार होत जाते. खरे तर बुद्धीला प्रयोगशाळा म्हटले, तरी योग्य होईल. मेंदूंच्या पेशींची क्षमता प्रचंड आहे. त्या बुद्धीच्या अस्तित्वातून जाणिवेने माणूस कुठलीही निर्मिती करू शकतो. पुराणकाळापासून ते आतापर्यंत अचाट, अजस्त्र शोध मानवाने लावले. बुवाबाजीच्या जाळ्यात अडकलेला बराचसा समाज बुद्धीच्या महाद्वारातून स्वत:कडेच सामर्थ्याच्या नजरेने पाहू लागला. जातीपातीची लादलेली बंधने झुगारून फक्त एक मानव या भूमिकेतून प्रगतीच्या महामार्गावरून चालताना त्याला एकच साक्षात्कार होऊ लागला की, तो म्हणजे सातत्याने बुद्धीला प्रज्वलित ठेवले, तर बुद्धीच्या प्रत्येक कपाटातून अनेक जीवघेण्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात आणि त्याला ती मिळू लागली. जो माणूस सतत जगाला काहीतरी देत राहतो, त्याच्या सुखाची संपन्नता मात्र शब्दाच्या पलीकडची असते. मार्कांसाठी परीक्षा देणारे विद्यार्थी आणि आत्मचिंतनातून नवीन-नवीन शोध लावणारे विद्यार्थी यातला आत्मचिंतन करणारा विद्यार्थीच श्रेष्ठ ठरत जातो. डॉ. होमी भाभा ते डॉ. अब्दुल कलाम ही नावे आत्मचिंतनाच्या मार्गावरची आहेत. अशासारख्या अनेक अनेक महामानवांनी हे जग समृद्ध केले, ते केवळ बुद्धीचा वापर करूनच.