शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भक्तीची वाट सोडाल तर जीवनाची वाट लागेल : सातारकर महाराज

By appasaheb.patil | Updated: July 11, 2019 17:07 IST

ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे वाखरी येथे प्रवचन

ठळक मुद्दे- पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा - बाबा सातारकरांच्या मधुर वाणीने वारकरी मंत्रमुग्ध- विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर विकास समिती, पुणे याचा उपक्रम

पंढरपूर : जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात  टिकेचा सामना सर्वानाच करावा लागतो. अशा टिकेला न घाबरता भक्ती भावाने  पांडूरंगाच्या स्मृतीत जो वारकरी टिकूण राहतो तो जीवनात टिकतो. आणि जो टिकतो तोच विजयी होतो. पांडूरंग त्याच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण करतो.  वारकरी जेव्हा भक्तीच्या वाटेवर चालतो तेव्हा  ती वाट सोडू नका अन्यथा जीवनाची वाट लागेल, असे अनमोल विचार महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार व प्रवचणकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी वारकºयांना केले.

विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर विकास समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाखरी, पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्वशांती गुरूकुल परिसरातील पूर्णब्रह्म योगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड अन्नपूर्णा सदन येथे आयोजित प्रवचनात ते बोलत होते.

ह.भ.प.श्री बाबा महाराज सातारकर म्हणाले, ७५० वषार्पासून निघणाºया वारीला बºयाच वेळा पुरायचा प्रयत्न झाला, परंतू वारी ही सर्वानाचा पुरूण उरली. आज  सर्व माध्यमे ही वारीच्या आधारेच आपला टीआरपी वाढवित आहे.  वारकरी संप्रदाय किती ज्ञान देतो हे माहिती नाही परंतू ते सर्वानाच प्रेम देते हे नक्कीच आहे.  जीवनाच्या गणिताचे उत्तर कधीही कोणाला सापडले नाही तरी संतांनी आम्हाला भक्ती भावात जीवन जगण्याचा उत्तम मार्ग दाखविला आहे. जीवन जगणे हे महत्वाचे नाही तर त्या जीवनात विजयी होणे हे सर्वात महत्वाचे आहे. गीतेची पुढची आवृत्ती ही ज्ञानेश्वरी आहे. त्यामुळे अमृतानुभव पेक्षा याचा आनंद वेगळा आहे. जेथे संत असतात तेथे विवेक सागर असतो. विवेक म्हणजे विचारांची परिपूणार्ता आहे. जेथे गुरू असतो तेथे ज्ञान आहे म्हणून संत हेच आपल्या गुरूस्थानी असावे असेही त्यांनी शेवटी संदेश दिला.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी