शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तिनं सांगितलं होतं...!"; सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचं मोठं विधान
2
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
3
₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
4
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
5
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
6
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
7
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
8
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
9
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
10
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
11
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
13
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
14
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
15
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
16
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
17
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
18
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
19
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!

...म्हणून मुळात प्रत्येकाने प्रथम स्वत:चे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 05:04 IST

भारतात कोणत्याही प्रकारचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी ब्रह्मसूत्र देण्याची प्रथा होती.

- सद्गुरू जग्गी वासुदेवभारतात कोणत्याही प्रकारचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी ब्रह्मसूत्र देण्याची प्रथा होती. म्हणजे आध्यात्मिक पाऊल हे नेहमी पहिले पाऊल असे, त्यानंतरच मग व्यक्तीचे इतर प्रकारच्या शिक्षणाने सशक्तीकरण होत असे. जीवनात अध्यात्म हे पहिले पाऊल आहे, हे जो जाणत नाही अशा व्यक्तीला थोडे जरी सशक्त केले तरी तो धोकादायक ठरतो.आजकाल जगात हेच घडतेय. आज शिक्षणामुळे म्हणा किंवा राजकीय आणि आर्थिक सामर्थ्यामुळे; ममताशून्य आणि आनंदहीन लोकांच्या हाती पुष्कळ अधिकारिक सत्ता आली आहे. आज वाईट लोक नव्हे, तर चांगले, सुशिक्षित लोक जगाला विनाशाच्या खाईत लोटत आहेत. जगात माजलेला संघर्ष हा वाईट विरुद्ध चांगले असा नाहीये. तो नेहमी दोन चांगल्या व्यक्तींमध्ये आहे. जगात ज्याला दहशतवादी म्हणतात, त्याला वाटते की तो खूप चांगला माणूस आहे. जेवढे अधिक आपण चांगले आहोत असे त्याला वाटते तेवढा तो आपल्यासाठी विनाशकारी ठरतो. वाईट माणसे लढायच्या भानगडीत पडत नाहीत. फक्त चांगली माणसेच संपूर्ण संस्कृती नामशेष करतील आणि एकमेकांचा समूळ नायनाट करतील यात शंका नाही. म्हणून मुळात प्रत्येकाने प्रथम स्वत:चे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. तर प्रत्येक व्यक्तीची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्याने आपले आंतरिक स्थैर्य प्रस्थापित करणे व एक आनंदी व्यक्ती बनणे. ज्या माणसाला स्वत:चे शरीर, मन आणि भावना नीट हाताळता येत नाहीत; पण त्याला जग हाताळायचे आहे, हे कदापि शक्य नाही. जर तुम्हाला स्वत:ला कसे सांभाळायचे हे माहीत नसेल, तर जग कसे सांभाळावे हे तुम्हाला कळणारच नाही. म्हणून स्वत:मध्ये स्थैर्य प्रस्थापित करणे, आपला आंतरिक समन्वय आणि सुसूत्रता साधणे आणि आतून एक आनंदी व्यक्ती होऊन बहरणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आणि जबाबदारी आहे. माणूस एकदा जर आनंदी झाला की साहजिकच तो जगात केवळ आनंदच उधळणार.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक