शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

परमार्थाचा सुगंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 03:59 IST

आपल्या निथळनिळ्या पाण्यासारख्या भारतीय तत्त्व विचारांत चार आश्रमांची संकल्पना मांडली आहे ती अशी आहे.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेआपल्या निथळनिळ्या पाण्यासारख्या भारतीय तत्त्व विचारांत चार आश्रमांची संकल्पना मांडली आहे ती अशी आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास. आयुष्याच्या पूर्वार्धात ब्रह्मचर्याचे पालन करून शास्त्र अध्ययन करावे व गृहस्थाश्रमात उत्तम कन्यापुत्रांना जन्म देता-देता श्रममूल्यावर स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे. संसाराचा वेलू गगनावर जाईल तेव्हा फक्त त्रयस्थपणे फुलांचा सुगंध घ्यावा अर्थात संसारी असावे परि असुनि नसावे या भावनेने वानप्रस्थाने जीवन जगावे. आपल्या अनुभवाच्या शिदोरीतील प्रसाद पुढच्या पिढीस हवा असेल तेथे द्यावा नाही तर तटस्थ भावनेने आशीर्वाद द्यावा व शेवटी चित्रवृत्तीचा निरोध करून संन्यस्त वृत्तीने जगावे व एक दिवस आनंदाने मृत्यूचे स्वागत करावे. किती छान संकल्पना आहे ना! पण माशी तेथे शिंकते की अनेकांनी सर्वांचा मूलाधार असणारा गृहस्थी अर्थात संसारी माणूस खूपच त्याज्य व छोटा ठरविला. जो गृहस्थी संसारातील कर्तव्यकर्म पार पाडत हृदय मंदिरात भगवंतांची पावले विराजमान करतो. कधी ईश्वराच्या नामरूपात रंगून जाताना संत सावता माळी महाराजांच्या शब्दांत ईश्वरास करुणा भाकू लागतो.का गा रुसलासी कृपाळू बा हरितुजवीण दुसरी भक्ती नेणे।दीन रंक पापी हीन माझी मतीसांभाळी श्रीपती अनाथ नाथा।।हळूहळू संसारिक गृहस्थाश्रमीही आपल्या आतील सुगंधाला विसरू लागला व आपले सारे सर्वस्व ज्यांनी संसाराचा कधी अनुभवच घेतला नाही त्यांच्या चरणी समर्पित करू लागला.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक