शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

मृत्यूजवळचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 04:28 IST

मृत्यूनंतर काय होते ते न सांगता येण्याजोगे सुंदर असून आपल्या कल्पना व भावना या सुंदरता सांगण्याच्या जवळपासही येत नाहीत.

- डॉ. मेहरा श्रीखंडेमृत्यूनंतर काय होते ते न सांगता येण्याजोगे सुंदर असून आपल्या कल्पना व भावना या सुंदरता सांगण्याच्या जवळपासही येत नाहीत. वेळेच्या बंधनात असलेला आपला हा जीव ज्या वेळी अनंत काळासाठी संपुष्टात येतो त्या वेळी मृत्यू त्याचे महत्त्व जराही कमी होऊ देत नाही. मृत्यूच्या जवळ जाऊन परत आलेल्या लोकांचे हे अनुभव आहेत. थोड्याच काळानंतर श्वासोच्छ्वास करू लागल्यावर जी माणसे परत जीवनात आली त्यांना प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात. सर्वसाधारणपणे शरीरातून बाहेर पडून तरंगणे, खूप वेगाने बोगद्यातून जाणे व बोगद्याच्या शेवटी तीव्र प्रकाश बघणे, यासारखे अनुभव जवळपास सारखे असतात. प्राणवायूचा मेंदूला झालेला कमी पुरवठा, मज्जातंतूंमधून मृत्यूच्या वेळी सोडलेली गेलेली जादा ऊर्जा आणि गुंगीच्या औषधांचा परिणाम ही कारणे जरी या अनुभवांसाठी देण्यात आली तरी पूर्ण निष्कर्षाप्रत आपण याबाबतीत येऊ शकत नाही. डॉ. रेमंड मुडी, एलिझाबेथ कुबलर रॉस, केनेथ रींग, मायकेल सेबॉम व मेलवीन मॉरीस यासारख्या संशोधकांचे असे म्हणणे आहे की, एन. डी. ई. हा प्रकार खूप मोठा आहे़ जरी एन. डी. ई. ची नोंद खूप वर्षांपासूनची आहे़ आताच्या एन.डी.ई.च्या नोंदी या आठव्या शतकांतील क्वटिबेटियन बुक आॅफ द डेड या पुस्तकांतील नोंदींशी मिळत्याजुळत्या आहेत. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी दिलेल्या दाखल्यांनुसार देवदूत, स्वर्ग व नरक या कल्पनाही एन. डी. ई.शी संबंधित आहेत. जवळपास सर्वच लोक ज्यांना एन.डी.ई.चा अनुभव येतो ती आध्यात्मिक बनतात. त्यांचा स्वार्थ कमी होतो, भौतिकता कमी होते व ती समाजसेवी बनतात.