शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Dhantrayodashi 2019 : धनत्रयोदशीला का खरेदी केले जातात सोन्या-चांदीचे दागिने? काय आहे मान्यता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 16:39 IST

Dhanteras 2019 Importance : दिवाळीचा सण सलग पाच दिवस साजरा केला जातो. यातील पाचही दिवसांचं वेगवेगळं महत्व असतं. कार्तिक महिन्याच्या अमावसेला येणाऱ्या दिवाळी उत्सवाची तिथि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला सुरू होते.

दिवाळीचा सण सलग पाच दिवस साजरा केला जातो. यातील पाचही दिवसांचं वेगवेगळं महत्व असतं. कार्तिक महिन्याच्या अमावसेला येणाऱ्या दिवाळी उत्सवाची तिथि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला सुरू होते. यालाच धनत्रयोदशी असं म्हटलं जातं. दिवाळी सणाला याच दिवसापासून सुरूवात होते. धनत्रयोदशीला खरेदी करण्याची आणि संपत्तीचा देव कुबेराची पूजा करण्याची प्रथा आहे. पण कधी तुम्ही विचार केलाय का की, धनत्रयोदशीला लोक भांडी किंवा सोन्या-चांदीचे दागिने खरेदी का करतात? खरंतर पुराणांमध्ये यामागे एक कथा सांगितली जाते.

(Image Credit : Social Media)

अशी मान्यता आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी किंवा तांब्याची भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं. असं केलं तर वर्षभर तुमच्या घरात धन-संपत्ती नांदते अशी मान्यता आहे. तसेच या दिवशी खरेदी केल्याने घरातील प्रत्येक सदस्यांवरील आपत्ती टळून ते सुखी राहतात. 

(Image Credit : Social Media)

पौराणिक कथांनुसार, राजा हिमाच्या पुत्रावर मृत्युची भिती होती. अशी भविष्यवाणी झाली होती की, लग्नाच्या चौथ्या दिवशी राजाच्या मुलाचा मृत्यु होईल. लग्नाच्या चौथ्या दिवशी जेव्हा यमराज सापाच्या रूपात राजाच्या पुत्राला घेण्यासाठी गेला, तेव्हा नवविवाहित पत्नीने साहस दाखवत खोलीमध्ये चारही बाजूने दिवे लागले. आणि तिची आभूषणे व भांडी खोलीच्या प्रवेश द्वारावर ठेवली होती. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चमक पाहून सापाचे डोळे भ्रमित झाले आणि तो राजाचा पुत्राला सोबत न घेताच तेथून निघून गेला.

पौराणिक कथेतील याच मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी किंवा सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याची प्रथा चालत आली आहे. असे म्हणतात की,  भांड्यांची खरेदी करून परिवारातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यावरील संकट दूर होतं. तसेच घरात आनंद नांदतो.

टॅग्स :DiwaliदिवाळीIndian Festivalsभारतीय सण