शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘धर्म मार्गात राहून कर्माचरण करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:29 IST

चातुर्मास विशेष़...

सोलापूर : ‘धर्म मार्गात राहून कर्माचरण करणाºयांचे चित्त स्थिर होऊन मन:शांती मिळते व त्यायोगे सुख प्राप्त होते व शेवटी मोक्ष ही साधतो’ असे प्रतिपादन गौतम मुनीजी यांनी केले.

प. पू. श्री विनय मुनिजी म. सा. यांच्या नेतृत्वाखाली चातुर्मासानिमित्त आयोजित गुरु आनंद कमल कन्हैया धर्मसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या चार पुरुषार्थात मुख्य पुरुषार्थ धर्मच होय. अधर्माचरणाने सुखप्राप्ती होत नाही तसेच अधर्माने मिळवलेला पैसाही टिकत नाही. अधर्माच्या मार्गाने केलेली कामे फलप्रद होत नाहीत. मानवी जीवनात धर्माचरणाने प्रतिष्ठा प्राप्त होते. 

मानवाची कर्मे त्याच्या मनाच्या शुद्धतेसाठी तसेच अशुद्धतेसाठी कारणीभूत असतात. सदाचाराने मनशुद्धी होते तर  दुष्कर्माने ते अपवित्र होते. व्रत, उपवास, जप, पूजा यामध्ये आनंदी वृत्ती होणे सुरुवातीस जरा कठीण वाटत असले तरी हळूहळू अभ्यासाने ती वृत्ती बळावून मन शक्तिसंपन्न होते. 

अशा सत्कर्माचरणासाठी अनुकूलता प्राप्त करून घेण्यास आळस आड येत नाही. प्रपंचात गुरफटून गेलेल्या मनुष्यास सत्कर्म करण्यास वेळच मिळत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. सत्कर्माचरणाने विवेक प्राप्त होतो. विवेकाच्या योगाने ज्ञानप्राप्ती होते व ज्ञानाने मोक्षप्राप्ती होते. 

 मनात भक्ती असेल तर फळ मिळतेच हे सांगताना त्यांनी जितेंद्र बलदोटा यांचे उदाहरण दिले. सेवा क्षेत्रात ते सदैव तत्पर असतात. मुनींबरोबर रोज गोचरी म्हणजे भोजन आणण्यासाठी  बलदोटा हे तीन-चार किलोमीटर रोज सोबत चालतात अशा शब्दात त्यांनी बलदोटा यांचे कौतुक केले.  - गौतम मुनीजी, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकJain Templeजैन मंदीर