शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

धीरवीरां होआवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:53 IST

काही तरी होण्याचा भाव आपल्या हृदयात नेहमीच असतो. मोठं व्हावं, चमकावं, नाव सर्वत्र झळकावं, ही रास्त अपेक्षा असतेच आणि ती चुकीची नाही.

- बा. भो. शास्त्रीकाही तरी होण्याचा भाव आपल्या हृदयात नेहमीच असतो. मोठं व्हावं, चमकावं, नाव सर्वत्र झळकावं, ही रास्त अपेक्षा असतेच आणि ती चुकीची नाही. कारण जीव हा मुळातच सापेक्ष आहे म्हणून तर गावात तात्या, आप्पा, नाना, काका, जीजा या उपाध्या आपण लावतो. त्यांनाही बरं वाटतं. ही आवड बालपणात अंकुरित झालेली असते. लहान मुलं पाहुणे घरात बसल्यावर मधीच लुडबुड करतात, मस्ती करतात. तेव्हा घरातले नेहमीच म्हणतात एरवी मुलं शांत असतात, पाहा कुणी आलं की मस्ती करतात. असं का होतं? इतरांना वेधून घ्यावं हा त्यांच्यातला भाव असतो. आपल्याला ओळखावं, सन्मान मिळावा हा हेतू असतो. भविष्यात हीच सन्मानाची भूक वाढते. त्यात अडथळा आला की क्रोध येतो. मोह येतो, स्मृतिभ्रंश व पुन्हा मोठं होता होताच माणूस लहान होऊन जातो. नंतर स्वत:च अडचणी निर्माण करून वेगळ्या मार्गाने चमकून जावं असं वाटतं. तेच खलांचं वाकडेपण पसायदानात सरळ करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरीत केला आहे. सिद्धी नसताना प्रसिद्धीचा लोभ निर्माण होतो. अपयश आलं की रडणं सुरू होतं, याला सर्वस्व जबाबदार स्वत: आपणच असतो. रडण्याची चावी अपेक्षाभंगात असते. जेवढी अपेक्षा मोठी तेवढा आक्रोश पण मोठा असतो. नागदेवाला खूप मोठी आशा होती ती मोक्षाची. पण स्वामी म्हणाले, तो तुला लवकर मिळणार नाही. कारण तुझ्यात अनंत दोष आहेत. त्याची अपेक्षा भंगली. तो उठून गुंफेमागे गेला व रडत बसला. स्वामी मागे गेले. त्याचं सांत्वन करत म्हणाले, ‘‘धीरवीरा होआवे’’ अर्जुनाच्या रडण्यातून गीता, वाल्मीकीच्या शोकातून रामायण, नागदेवाच्या रडण्यातून प्रस्तुत सूत्र जन्माला आलं, जग रडतं याला दोनच कारणं आहेत. धैर्य आणि शौर्य याचा अभाव. विपन्नावस्थेत संघर्षात जे टिकले ते कधीच रडले नाहीत, शूरता लढते व धीरता धीर कमी होऊ देत नाही. दोन शक्ती एक एकाला पूरक आहेत.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक