शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

आनंद तरंग - योगवासिष्ठातला राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 07:27 IST

शैलजा शेवडे जेव्हा विश्वामित्र यज्ञाचे रक्षण करण्यासाठी श्रीरामाची मागणी करायला दशरथाकडे आले, तेव्हा रामाला सभास्थानी बोलाविण्यात आले. राम तिथे ...

शैलजा शेवडेजेव्हा विश्वामित्र यज्ञाचे रक्षण करण्यासाठी श्रीरामाची मागणी करायला दशरथाकडे आले, तेव्हा रामाला सभास्थानी बोलाविण्यात आले. राम तिथे आला. धैर्य, शांती, औदार्य, विनय इ. दैवी गुणांनी संपन्न असलेला तो तरुण वृद्धासारखा खिन्न दिसत होता. वसिष्ठ मुनींनी त्याचे कारण विचारले, तेव्हा सद्गुणी राजपुत्र म्हणाला,‘पितृजन अन् मुनीवर तुम्हां, लक्ष लक्ष प्रणाम,अती आदरे, तुम्हास पुसतो, सुखशांतीचे धाम ।१।जन्म जाहला राजगृहा मम, पूज्य पित्याचे, छत्र मजवर,तरीही माझ्या मनी विरक्ती, द्या आनंदपद निदान ।२।सारे अस्थिर, मन हे विटले, क्षणिक भोगे सुख हो कुठले?अज्ञानाने व्याकुळ हा जीव, कुठले नित्य स्थान? ।३।दीपज्योतीवर बोट फिरावे, क्षणात मग ते काळे व्हावे, लक्ष्मीचा तो स्पर्श आणितो, अनर्थाचिच जणु खाण ।४।दूराभिमान हा प्रबळ शत्रू जो, संसारी या दु:खच देतो,दैवी संपत्ती शांती जाळीतो, जीवन करी वैराण ।५।चंचल चित्त चिंता देते, पाप करविते, विष कालविते,अधोगतीला मनुजा नेते, उडवी दाणादाण ।६।तृष्णा आहे, अग्निज्वाला, भस्मसात करी सद्गुणाला,ज्ञान, विग्रह, शौर्य विरक्ती, सारे जाळी तहान ।७।कशासाठी मग यातायाती? क्षणभंगूर या देहासाठी?दोषपूर्ण अन् रोगांचे घर, अतिप्रिय तरी हे धाम? ।८।परिवर्तन हा नियम जगाचा, ध्यास शाश्वत ज्याचा,जीवनमृत्यू, सारखेच मज, विषय विषसमान ।९।तुम्हीच सांगा, मजला मुनीवर, जीवनपथ तो असा शुभंकर, संसारी या, कुणा स्मरावे,कशात अन् कल्याण? ।१0।

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक