महाशिवरात्री निमीत्त विद्यार्थ्यांनी पद्मतीर्थ येथे केले बेलवृक्षाचे रोपण      

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 04:31 PM2018-02-12T16:31:20+5:302018-02-12T16:36:03+5:30

  वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्या वतीने महाशिवराञीनिमीत्त प्रसिद्ध असलेल्या पद्मतीर्थ येथे बेलवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.    

Students planted tree at Padmashirth | महाशिवरात्री निमीत्त विद्यार्थ्यांनी पद्मतीर्थ येथे केले बेलवृक्षाचे रोपण      

महाशिवरात्री निमीत्त विद्यार्थ्यांनी पद्मतीर्थ येथे केले बेलवृक्षाचे रोपण      

googlenewsNext
ठळक मुद्देएस.एम.सी.इंग्लिश स्कूल,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्या वतीने  राबविण्यात आला उपक्रम.कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.

 
  वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल,वाशीम च्या राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्या वतीने महाशिवराञीनिमीत्त प्रसिद्ध असलेल्या पद्मतीर्थ येथे बेलवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.        
  बेल हा वृक्ष हळूहळू विस्मृतीत जाऊ लागला आहे तसेच महाशिवरात्री निमीत्त बेलांच्या पानांची व वृक्षांची होणारी तोड व ह्रास थांबविण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टिने बेलाचे जतन करणे आवश्यक असल्याने राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्या वतिने  हा उपक्रम शाळेच्या प्राचार्य मीना ऊबगडे व राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात  राबविण्यात आला .                           वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय हीतसेनेचे विद्यार्थी  वेदश्री देशमाने,प्राची भोने,हर्षाली गोरे,अनुष्का जोशी,स्नेहल शिंदे,अंतरा राठोड,प्राची सावळे,दिशा तायडे ,वैष्णवी जोगदंड,रूद्रायणी हरणे,श्रृतीका खानझोडे,प्रबोधनी भोंडे ,रश्मी घुगे ,अद्वय दळवी,यश मालस,दुर्गश घनोकार व मंदिराचे कर्मचारी विजय आळंदे,गणेश बरेटीया, विकास अवचार यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.

Web Title: Students planted tree at Padmashirth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.