दुष्काळ, अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा अशा घटना घडत जातील. पिकामध्ये दाणे भरून येण्याच्या आणि फळे लागण्याच्या प्रक्रियेवरच मोठे गंभीर परिणाम होतील. ...
अवर्षणप्रवण भागात शेती करताना पाऊस वेळेवर आणि प्रमाणात होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अशा भागात जलसंधारण व पाणी ताण कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक असतो. ...