- नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५९.०७ टक्के मतदान
- आता अकोलेकरांना होणार पाच दिवसाआड पाणीपुरवठा, काटेपूर्णा धरणामध्ये केवळ १७.९० टक्के जलसाठा
- सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १७ जुलैला आषाढीची शासकीय पूजा होणार - जिल्हाधिकारी
- "मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
- इंडिया आघाडीकडून पंतप्रधानांचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
- झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
- "बिहार लुटणाऱ्यांना एनडीए सरकार सोडणार नाही, ही मोदींची गॅरंटी"; पंतप्रधानांचं टीकास्त्र
- बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल - नरेंद्र मोदी
- "आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
- रत्नागिरी नगर परिषदेतर्फे ५० खाटांचे रुग्णालय सुरू करणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
- सिंधुदुर्गात उद्यापासून जलपर्यटन बंद, पर्यटकांना बसणार बंदीचा फटका
- मर्दांचा पक्ष म्हणून वारंवार सांगणारे उद्धव ठाकरे कुठे आहेत? इथे नाल्यावर मर्दूमकी का दाखवत नाहीत? - आशिष शेलार
- निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
- "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
- मुंबई - २७ मे रोजी दहावीचा निकाल.
- छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
- सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढवणाऱ्या योजनांबाबत सकारात्मक - राज्यपाल रमेश बैस
- मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
- पंतप्रधानांनी एक एक करून सर्व नेत्यांना बाजूला केलं - अरविंद केजरीवाल
- "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा