राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Chhagan Bhujbal Ajit Pawar: मंत्रिमंडळात दोन खात्यांची अदलाबदल करण्यात आली. अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी एक गौप्यस्फोट केला. ...
माणिकराव कोकाटे यांचे खाते का बदलले? आधी कुणाला दिला जाणार होता कृषी विभाग? अजित पवारांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत फटका बसायची भीती? महत्त्वाची कारणे समोर... ...