राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
माधवी खंडाळकर यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातच संघर्ष वाढला आहे. रुपाली ठोंबरेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या चाकणकरांवर गंभीर आरोप केला आहे. ...
Rupali Thombare Patil: पुण्यातील माधवी खंडाळकर प्रकरणावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच घमासान सुरू झाले आहे. रुपाली ठोंबर पाटील यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या दिला. ...
Aditi Tatkare News: मीरा भाईंदर हा एकेकाळचा बालेकिल्ला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत संघटना म्हणून सर्वांच्या सूचना व सर्वाना विश्वासात घेऊन युती बाबत ठरवू असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्क मंत्री ...
Sharad Pawar, NCP Meeting: सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी शरद पवारांच्या मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्याला पाठवल्याचा गंभीर आरोप. फोटो समोर आल्याने मोठी खळबळ. ...
Maharashtra Local Body Election Maharashtra: राज्यातील महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इस्लामपूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उ ...