राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: प्रत्येक मनपातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जरूर असतात. परंतु महायुती म्हणून चर्चेच्या अनेक फेरी घडवाव्या लागतात, असे नेते म्हणाले. ...
HC on Manikrao Kokate Arrest: सदनिका घोटाळा प्रकरणी दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आमदार माणिकराव कोकाटे यांनाआज मुंबई उच्च न्यायालयाने थोडासा दिलासा दिला आहे. ...