राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Deputy CM Sunetra Ajit Pawar News: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुती आग्रही असून, काँग्रेस मात्र लढण्यावर ठाम असल्याचे म्हटले जात आहे. ...
Baramati Bypoll Election 2026: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...
Nagpur : तब्बल १२०० कोटी रुपयांचा निधी असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) नियुक्ती होण्यासाठी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून जोरात 'लॉबिंग' करण्यात आले आहे. ...
अमेरिकेच्या धमक्या, इस्रायलचे हल्ले आणि इराणचे प्रतिहल्ले, होर्मुझ सामुद्रधुनीवरून निर्माण झालेला तणाव, तेल आणणारी जहाजं अडकून पडल्याने जगभरातील इंधन ... ...