MNS BJP News: एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना बळ मिळत असून, दुसरीकडे भाजपा आणि मनसेतील दुरावा वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...
वाचनालयाच्या संपूर्ण व्यवस्थेसाठी अशासकीय संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पालिका क्षेत्रात जनजागृती व सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...
२०४१ पर्यंत मुंबईची लोकसंख्या पावणेदोन कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून तेव्हा प्रतिदिन सहा हजार ४२६ दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासेल. ही गरज भागवण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा प्रकल्प राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...
Mumbai Water Cut News: मुंबईत घाटकोपर पश्चिमेतील नियोजित पायाभूत सुविधांच्या कामांमुळे येत्या २६ एप्रिल २०२५ रोजी नागरिकांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल. ...