महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
२००८ साली कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतातील युवकांना मारहाण झाली होती. या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला ...
Raj Thackeray Baba Adhav: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उजाळा दिला. त्याच्या कार्याचा उल्लेख करतानाच राज ठाकरेंनी केंद्र सरकारलाही सुनावले. ...
सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचाराची पातळी भयावह वाढत चालली आहे. याआधी कामाची फिक्स रक्कम असायची, त्यातून टक्केवारी घेतली जात होती मात्र आता वेगवेगळ्या कामांसाठी पैसे घेतले जातात असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. ...
Senior Actor Sayaji Shinde Meets Raj Thackeray: नाशिकमधील तपोवन वाचवा मोहिमेला वेग मिळला असून, अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज ठाकरे यांची विशेष भेट घेतली. ...
ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...