श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्यावर आपल्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केल्याने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ...
Amit Shah Rally cancelled: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टर उतरवत असतानाच ही घटना घडली. ...
Tamil Nadu Assembly Election 2026: दक्षिणेतील प्रमुख राज्य असलेल्या तामिळनाडूमध्ये एनडीएच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असलेल्या भाजपाने पक्षातील तरुण नेते के. अन्नामलाई यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व् ...
२-३ आठवड्यात आपल्याला एक महत्त्वाचे विधेयक आणायचं आहे. आज सरकार सभागृहाची बैठक स्थगित करेल परंतु लवकरच आपण पुन्हा भेटणार आहोत असं मंत्र्यांनी सांगितले. ...