कान्हेरी गवळी येथे शेतकर्‍याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 08:19 PM2017-09-21T20:19:47+5:302017-09-21T20:20:45+5:30

बाळापूर (अकोला): तालुक्यातील कान्हेरी गवळी येथील भारत भिकाजी टकले (४0)  यांनी थकीत कर्ज व नापिकीला कंटाळून २१ सप्टेंबर रोजी शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 

Farmer's Suicide at Kanheri Gawli | कान्हेरी गवळी येथे शेतकर्‍याची आत्महत्या

कान्हेरी गवळी येथे शेतकर्‍याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देशेतातील विहिरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्राबँकेचे कर्ज फेडणे अशक्य झाल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर (अकोला): तालुक्यातील कान्हेरी गवळी येथील भारत भिकाजी टकले (४0)  यांनी थकीत कर्ज व नापिकीला कंटाळून २१ सप्टेंबर रोजी शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मृतक भारत टकले यांच्या आईच्या नावे दोन एकर शेती आहे. त्या शेतीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाळापूर शाखेचे काढलेले पीक कर्ज नापिकीमुळे फेडणे अशक्य झाल्यामुळे त्यांनी गुरुवारी आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

 

Web Title: Farmer's Suicide at Kanheri Gawli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.