शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

पंचायतराज अभियानात जिल्हा परिषद अव्वल

By admin | Updated: January 6, 2015 23:08 IST

यवतमाळ जिल्हा परिषदेने अमरावती विभागात यशवंत पंचायतराज अभियानात आपली मोहोर उमटविली आहे. कामकाजाच्या मूल्याकंनात अमरावती विभागात सर्वाधिक गुण प्राप्त करित

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेने अमरावती विभागात यशवंत पंचायतराज अभियानात आपली मोहोर उमटविली आहे. कामकाजाच्या मूल्याकंनात अमरावती विभागात सर्वाधिक गुण प्राप्त करित यवतमाळ जिल्हा परिषदेने अव्वल स्थान पटकाविले आहे. राबविले जात आहे. त्यातूनच यवतमाळची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेने २०१३-१४ या वर्षात प्रशासकीय कामकाजाला गती दिली. आॅडिट पॅरा, रेकॉर्ड सॉर्टिग करण्यात आले. पेन्शनच्या रखडलेल्या केसेसचा निपटारा करण्यात आला. विविध योजनेसाठी आलेला निधी वेळेत खर्च केला. केवळ महिला बालकल्याण आणि समाजकल्याण विभागाने निधी खर्च केला नाही. त्यामुळे गुणांकन कमी झाले. जिल्हा परिषदेला दैनंदिन कामकाजासाठी १८ पैकील १७ गुण मिळाले. कर्मचारी व्यवस्थापनात १२ पैकी ९ गुण, नियोजन आणि अंदाजपत्रकासाठी आठ पैकी पाच गुण, उत्पन्न निर्मितीसाठी सात पैकी ४.२५ गुण, सर्वसाधारण कामगिरीसाठी २४ पैकील २०.७५ गुण, लेखे ठेवणे आणि पारदर्शक कारभारासाठी १३ पैकी ७ गुण आणि इतर मुद्दामध्ये ५.२५ गुण मिळाले आहे. त्यामुळेच एकंदर गुणांची टक्केवारी ६८.२५ झाली आहे. अमरावती जिल्हा परिषदेला ६७.७५ टक्के, बुलडाणा ६४.५० टक्के, अकोला ५७ टक्के, वाशिम ५२ टक्के गुण मिळाले. यवतमाळ जिल्हा परिषदेचे मूल्याकंन करण्यासाठी राज्यस्तरीय समिती येत आहे. बऱ्याच क्षेत्रात सुधारणेस वाव असुन त्यासाठी प्रयत्न केले जातील असे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)