शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

यवतमाळच्या रेशीम शेतीचे मॉडेल राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:53 IST

जिल्ह्यात अत्यंत कमी पाण्यात शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. हाच आदर्श राज्यभरातील शेतकऱ्यांपुढे ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महारेशीम अभियान राबविले जाणार आहे.

ठळक मुद्दे संचालनालयाचा निर्णयराज्यात महारेशीम अभियान राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात अत्यंत कमी पाण्यात शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. हाच आदर्श राज्यभरातील शेतकऱ्यांपुढे ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महारेशीम अभियान राबविले जाणार आहे. रेशीम लागवडीसाठी उत्सूक असलेल्या शेतकऱ्यांच्या १९ डिसेंबरपर्यंत नोंदी घेतल्या जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात रेशीम लागवडीवर भर दिला. विशेष मोहिम राबविली, यामुळे लागवड क्षेत्रात मोठी वाढ नोंदविण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी रेशमाची लागवड केली, त्यांचे उत्पन्न वाढण्यास सुरूवात झाली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याचे लक्षात आल्यानंतर रेशीम संचालनालयाने राज्यात महारेशीम अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जाणीवजागृतीसाठी रेशीमरथ गावोगावी फिरणार आहे.नागपुरातून या अभियानाला सुरूवात झाली. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात रेशीम लागवड वाढविण्यासाठी संचालनालय विशेष प्रयत्न करणार आहे. यवतमाळ, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याण्याचे आदेश रेशीम संचालनालयाने दिले आहे.पिक ाचे सर्वच दृष्टीने संरक्षणरेशीम पीक घेताना शेड उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. या शेडमध्येच रेशीम कोष तयार करणाऱ्या अळ्या ठेवल्या जातात. शेडमुळे सर्वच प्रकारच्या वातावरणात कोषाचे संरक्षण होते. यामुळे आर्थिक हानी टाळता येते. यामुळे हमखास उत्पादन देणार पीक म्हणून रेशीम कोषाकडे पाहिले जाते.

टॅग्स :agricultureशेती