शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

यवतमाळमध्ये एसटी कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने अन्य कर्मचारी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 13:42 IST

महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागीय कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला. यामुळे संतप्त झालेले कर्मचारी शुक्रवारी कार्यालयाबाहेर निघाले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागीय कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला. यामुळे संतप्त झालेले कर्मचारी शुक्रवारी कार्यालयाबाहेर निघाले. पूर्वसूचना देऊनही महामंडळाकडून उपाययोजना झाली नसल्याने हा प्रसंग ओढवला असल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने यवतमाळ, पांढरकवडा, नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद या शहरात २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याच्या सूचना आहे. यानुसार यवतमाळ विभागात एसटी बसेस बंद आहेत. कार्यालयीन कामकाज कर्मचारी मयार्देनुसार सुरू ठेवावे, शिवाय वर्क फ्रॉर्म होमचा पर्याय दिलेला आहे. या सर्व बाबी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी विभाग नियंत्रकांना पत्र देऊन सूचित केल्या होत्या. याची दखल घेतली गेली नाही.

विभागीय कार्यालयात जवळपास शंभर कर्मचारी-अधिकारी कार्यरत आहेत. या सर्वांनी निवेदनातून हा प्रश्न मांडला होता. गुरुवारी विभागीय कार्यालयातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला. ही माहिती कळताच कर्मचारी सतर्क झाले. शुक्रवारी कार्यालयात पोहोचताच सर्व जण बाहेर निघाले. अधिकाºयांनी निवेदनाची दखल घेतली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस