शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

नांगरणीसाठी पैसे नसल्याने विधवेने घेतले जाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 04:35 IST

 कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खळबळ उडवून देणाऱ्या एका विधवा महिलेनेच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे रविवारी घडली. शेतक-यांच्या प्रश्नांवर कायम आंदोलन करीत शेतीत संघर्ष करणा-या या महिलेने नांगरणीसाठी पाच हजार रुपये न मिळाल्याने हताश होऊन जाळून घेऊन आत्महत्या केली.

यवतमाळ - कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खळबळ उडवून देणाऱ्या एका विधवा महिलेनेच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे रविवारी घडली. शेतक-यांच्या प्रश्नांवर कायम आंदोलन करीत शेतीत संघर्ष करणा-या या महिलेने नांगरणीसाठी पाच हजार रुपये न मिळाल्याने हताश होऊन जाळून घेऊन आत्महत्या केली.सुंदरीबाई चिंतामण चव्हाण (६५) रा. लाडखेड ता. दारव्हा असे या महिलेचे नाव आहे. शेतकºयांच्या आंदोलनात सुंदरीबाई हिरीहिरीने भाग घ्यायच्या. गतवर्षी जून महिन्यात यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन येथे कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत सर्वात पुढे राहून सुंदरीबाईने तिरडीला खांदा दिला होता.अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेनांगरणी कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला. ज्या शेतीच्या भरवश्यावर आपण आयुष्य काढले तीच यंदा पडिक ठेवण्याची वेळ आल्याने ती नैराश्यात गेली. याच नैराश्यातून २ मे रोजी लाडखेड येथे तिने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले.जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बोथबोडनमध्येयवतमाळ तालुक्यातील बोथबोडन हे गाव शेतकरी आत्महत्यांसाठी क्रुप्रसिद्ध. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बोथबोडनमध्येच झाल्या. जागतिक माध्यमांनीही या गावाची दखल घेतली. शेतकºयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, श्रीश्री रविशंकर, मणीशंकर अय्यर यांच्यासह अनेक दिग्गजांनी भेटी दिल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ