शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
6
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
7
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
8
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
9
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
10
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
11
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
12
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
13
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
14
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
15
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
16
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
17
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
18
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
19
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
20
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव

भूमिअभिलेखमधील कामाचा झाला खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यात शंभराच्यावर गावखेडी आहेत. या गावांचा भार येथील भूमिअभिलेख कार्यालयावर आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून या कार्यालयाला कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. सध्या कार्यालयात जी पदे रिक्त आहेत, यातील आकार फोडसाठी शिरस्तेदार हे पद अत्यंत महत्वाचे असताना याठिकाणी निलंबित शिरस्तेदाराची नेमणूक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष क मारेगावात घ्यावे लागतात नागरिकांना हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील ५० टक्केपेक्षा जास्त्त पदे रिक्त असल्याने या कार्यालयात अनेक मोजणी व एकत्रिकरण प्रकरणे खोळंबली आहे.आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यात शंभराच्यावर गावखेडी आहेत. या गावांचा भार येथील भूमिअभिलेख कार्यालयावर आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून या कार्यालयाला कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. सध्या कार्यालयात जी पदे रिक्त आहेत, यातील आकार फोडसाठी शिरस्तेदार हे पद अत्यंत महत्वाचे असताना याठिकाणी निलंबित शिरस्तेदाराची नेमणूक करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे मुख्य फेरफारसाठी असलेले पद रिक्त आहे, तर तिसरे महत्वाचे पद निमतनदार हेसुध्दा रिक्त असल्याने तब्बल १८२ मोजणी प्रकरणे, तर एकत्रिकरणाची ४० प्रकरणे अनेक दिवसांपासून खोळंबली आहे. मारेगाव भूमिअभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांकडे मारेगावसह वणीच्या भूमिअभिलेख कार्यालयाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना दोन तालुक्याचा भार सांभाळताणा तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकुणच भूमिअभिलेख कार्यालयाच्या कारभाराने विशेषतः शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे. साधा शेतीचा नकाशा पाहीजे असल्यास शेतकऱ्यांना बरेचदा चकरा माराव्या लागतात. त्यामुळे जनता त्रस्त आहे. वेळेनंतर येणे आणि वेळेपुर्वी गायब होणे, हा येथील कर्मचाऱ्यांचा फंडा आहे.या प्रकारामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून शेतीची कामे सोडून येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. कधी कर्मचारीच राहत नसल्याने त्यांचा शेतकऱ्यांचा पूर्ण दिवस या कार्यालयातच जातो.

टॅग्स :Governmentसरकार