शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

भूमिअभिलेखमधील कामाचा झाला खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यात शंभराच्यावर गावखेडी आहेत. या गावांचा भार येथील भूमिअभिलेख कार्यालयावर आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून या कार्यालयाला कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. सध्या कार्यालयात जी पदे रिक्त आहेत, यातील आकार फोडसाठी शिरस्तेदार हे पद अत्यंत महत्वाचे असताना याठिकाणी निलंबित शिरस्तेदाराची नेमणूक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष क मारेगावात घ्यावे लागतात नागरिकांना हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील ५० टक्केपेक्षा जास्त्त पदे रिक्त असल्याने या कार्यालयात अनेक मोजणी व एकत्रिकरण प्रकरणे खोळंबली आहे.आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यात शंभराच्यावर गावखेडी आहेत. या गावांचा भार येथील भूमिअभिलेख कार्यालयावर आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून या कार्यालयाला कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. सध्या कार्यालयात जी पदे रिक्त आहेत, यातील आकार फोडसाठी शिरस्तेदार हे पद अत्यंत महत्वाचे असताना याठिकाणी निलंबित शिरस्तेदाराची नेमणूक करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे मुख्य फेरफारसाठी असलेले पद रिक्त आहे, तर तिसरे महत्वाचे पद निमतनदार हेसुध्दा रिक्त असल्याने तब्बल १८२ मोजणी प्रकरणे, तर एकत्रिकरणाची ४० प्रकरणे अनेक दिवसांपासून खोळंबली आहे. मारेगाव भूमिअभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांकडे मारेगावसह वणीच्या भूमिअभिलेख कार्यालयाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना दोन तालुक्याचा भार सांभाळताणा तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकुणच भूमिअभिलेख कार्यालयाच्या कारभाराने विशेषतः शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे. साधा शेतीचा नकाशा पाहीजे असल्यास शेतकऱ्यांना बरेचदा चकरा माराव्या लागतात. त्यामुळे जनता त्रस्त आहे. वेळेनंतर येणे आणि वेळेपुर्वी गायब होणे, हा येथील कर्मचाऱ्यांचा फंडा आहे.या प्रकारामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून शेतीची कामे सोडून येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. कधी कर्मचारीच राहत नसल्याने त्यांचा शेतकऱ्यांचा पूर्ण दिवस या कार्यालयातच जातो.

टॅग्स :Governmentसरकार