शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दारूबंदीसाठी महिलांची ठाण्यावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:36 IST

तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विकली जात आहे. गावा-गावातून दारुचा महापूर वाहतो आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या आर्शिवादानेच हा सर्र्वप्रकार सुरु असल्याचा आरोप स्वामीनी दारुबंदी समितीच्या पदाधिकऱ्यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विकली जात आहे. गावा-गावातून दारुचा महापूर वाहतो आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या आर्शिवादानेच हा सर्र्वप्रकार सुरु असल्याचा आरोप स्वामीनी दारुबंदी समितीच्या पदाधिकऱ्यांनी केला आहे.आष्टी हे तालुक्यातील अवैध दारु विक्रीचे मुख्य केंद्र बनले आहे. येथील शेकडो महिलांनी आतापर्यंत अनेक वेळा पोलीस ठाण्यात चकरा मारुन अवैध दारुबंदीची मागणी केली. परंतु पोलिसांचे दारुविक्रेत्यांशी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुलेही दारुच्या आहारी जात आहे. भांडण-तंटे ही नित्याची बाब झाली आहे. या गावासारखीच स्थिती तालुक्यातील इतर गावांची आहे. दारुबंद न केल्यास येणाºया काळात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.यासाठी कळंब पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार, मनिषा काटे, प्रशांत भोयर, अशोक उमरतकर, अभिलाष नीत, आकाश काटे, पवन कासार, प्रकाश गेडाम, अनिकेत जळीत, मंदा गुरवे, मंगला आत्राम, तुळसा मेश्राम, इंदिरा रोहनकर, संजीवनी घोडमारे, वैशाली घोडाम, सुशिला बोरझवडे, भगीरथा घोडमारे, कांता घोडमारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :liquor banदारूबंदीWomenमहिला