शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

नांझाच्या महिला वितरणवर धडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:10 IST

तालुक्यातील नांझा येथे गेल्या काही दिवसांपासून तब्बल आठ ते दहा तास वीज भारनियमन सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल आहेत.

ठळक मुद्देपाणीपुरवठाही बंद : दहा तासांच्या वीज भारनियमनामुळे त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील नांझा येथे गेल्या काही दिवसांपासून तब्बल आठ ते दहा तास वीज भारनियमन सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल आहेत. गावातील पाणीपुरवठाही बंद झाला आहे. अखेरीस गुरुवारी येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय व महावितरण कार्यालयावर धडक दिली.सकाळी ६ पासून दुपारी २ पर्यंत साधारणत: नांझा गावातील वीज पुरवठा खंडित असतो. त्यानंतरही २४ तासात पुन्हा तीन-चारवेळा विजेचा लपंडाव सुरूच असतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. याचा फटका घरगुती पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शेतीचे तर याहीपेक्षा वाईट हाल आहेत. अनेकांच्या शेतात पाणी असूनही वीज नसल्यामुळे ते पिकांना पाणी देऊ शकत नाहीत. गावातील पीठगिरणीसह इतर लघुउद्योगही बंद राहतात. विद्यार्थ्यांचा अभ्यासही अशा स्थितीत होत नाही. अखेरीस आज गावातील महिला-पुरुषांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन भारनियमन कमी करण्याची आग्रही मागणी केली.