शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

विडूळ सेंट्रल बँकेत कर्मचारी नियुक्त

By admin | Updated: June 28, 2015 00:10 IST

येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच ..

शेतकऱ्यांना दिलासा : अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मन:स्तापाचे प्रकरण विडूळ : येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच वरिष्ठ व्यवस्थापनाने दखल घेत शनिवारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच शेतकऱ्यांची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेत गत १५ दिवसांपासून गोंधळ सुरू होता. बँकेचे दोनही मुख्य अधिकारी सुटीवर गेल्याने शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण रखडले होते. कर्ज पुनर्गठण होणार की नाही अशी अवस्था निर्माण झाली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत तत्काळ शनिवारी या ठिकाणी पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे येथील शाखेत एक लाख रुपयांचा विड्रॉल करण्यासाठी पाच स्लीप भराव्या लागत होत्या. मात्र आता अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने यातूनही ग्राहकांची सुटका होणार आहे. यवतमाळ येथील सेंट्रल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कर्मचारी पाठविल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे. लवकरच पीक कर्ज आणि कर्ज पुनर्गठण प्रकरण निस्तारले जाईल. (वार्ताहर)