शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

अधरपूस प्रकल्प ठरला पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:51 IST

तालुक्यातील अधरपूस प्रकल्प पांढरा हत्ती ठरला असून शेतकºयांचे ओलिताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. महागाव तालुका सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अधरपूस प्रकल्पाचे भूमिपूजन केले.

ठळक मुद्देसिंचन नावालाच : शेतकºयांचे स्वप्न कोमेजले

विश्वनाथ महामुने ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील अधरपूस प्रकल्प पांढरा हत्ती ठरला असून शेतकºयांचे ओलिताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.महागाव तालुका सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अधरपूस प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची लांबी जवळपास ६२ किलोमीटर आहे. यात २६ लहान कालवे आहेत. मात्र सिंचन नावापुरतेच होत आहे. कालवे ठिकठिकाणी फुटले आहे. गेल्या १० वर्षांपासून अधिकारी केवळ एका बिनतारी संदेश चालक कर्मचाºयामार्फत थातुरमातूर कालवा दुरूस्ती करीत आहे. या थातुरमातूर डागडुजीने कालव्यातील पाणी केवळ विसाव्या लहान कालव्यापर्यंतच कसेबसे पोहोचते. त्यापुढील लहान कालव्यात पाणी पोहोचत नसल्याने २१ ते २६ मायनर दरम्यान असलेली हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. तालुक्यातील तिवरंग, कोनदरी, भोसा, दहीसावळी, कोसदनी, आंबोडा (मुकींदपूर) येथील शेतकºयांना या प्रकल्पााच कोणताही लाभ होत नाही. त्यांची शेती अद्याप ओलिताखाली आली नाही. अधूरपूस प्रकल्पाची निर्मिती १९७२ मध्ये झाली. मात्र पाणीच मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांचे ओलिताचे स्वप्न कोमेजले आहे.अधिकारी भेटतच नाहीतकलगाव शिवारातील एका शिष्टमंडळाने सवना येथील सिंचन कार्यालयात धडक देऊन आपल्या शेतातून जाणारे कॅनल जेसीबीद्वारे माती टाकून बुजविले जात असल्याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना आल्यापावलीच परतावे लागले.