शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

अधरपूस प्रकल्प ठरला पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:51 IST

तालुक्यातील अधरपूस प्रकल्प पांढरा हत्ती ठरला असून शेतकºयांचे ओलिताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. महागाव तालुका सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अधरपूस प्रकल्पाचे भूमिपूजन केले.

ठळक मुद्देसिंचन नावालाच : शेतकºयांचे स्वप्न कोमेजले

विश्वनाथ महामुने ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील अधरपूस प्रकल्प पांढरा हत्ती ठरला असून शेतकºयांचे ओलिताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.महागाव तालुका सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अधरपूस प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची लांबी जवळपास ६२ किलोमीटर आहे. यात २६ लहान कालवे आहेत. मात्र सिंचन नावापुरतेच होत आहे. कालवे ठिकठिकाणी फुटले आहे. गेल्या १० वर्षांपासून अधिकारी केवळ एका बिनतारी संदेश चालक कर्मचाºयामार्फत थातुरमातूर कालवा दुरूस्ती करीत आहे. या थातुरमातूर डागडुजीने कालव्यातील पाणी केवळ विसाव्या लहान कालव्यापर्यंतच कसेबसे पोहोचते. त्यापुढील लहान कालव्यात पाणी पोहोचत नसल्याने २१ ते २६ मायनर दरम्यान असलेली हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. तालुक्यातील तिवरंग, कोनदरी, भोसा, दहीसावळी, कोसदनी, आंबोडा (मुकींदपूर) येथील शेतकºयांना या प्रकल्पााच कोणताही लाभ होत नाही. त्यांची शेती अद्याप ओलिताखाली आली नाही. अधूरपूस प्रकल्पाची निर्मिती १९७२ मध्ये झाली. मात्र पाणीच मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांचे ओलिताचे स्वप्न कोमेजले आहे.अधिकारी भेटतच नाहीतकलगाव शिवारातील एका शिष्टमंडळाने सवना येथील सिंचन कार्यालयात धडक देऊन आपल्या शेतातून जाणारे कॅनल जेसीबीद्वारे माती टाकून बुजविले जात असल्याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना आल्यापावलीच परतावे लागले.